शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

धारवाड येथे अतिसाराचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:19 IST

तिवसा तालुक्यातील धारवाडा (पुनर्वसन) येथे ५० वर्षीय इसमाचा पाण्यातून झालेल्या अतिसाराने २८ एप्रिल रोजी मृत्यू झाला. लागण झालेल्या अन्य १३ रुग्णांवर तापत्या उन्हात वर्गखोल्यांतच उपचार सुरू असल्याने त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे.

ठळक मुद्देआरोग्य सेवेची लागली वाट : पाणी नमुना अहवाल नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा : तिवसा तालुक्यातील धारवाडा (पुनर्वसन) येथे ५० वर्षीय इसमाचा पाण्यातून झालेल्या अतिसाराने २८ एप्रिल रोजी मृत्यू झाला. लागण झालेल्या अन्य १३ रुग्णांवर तापत्या उन्हात वर्गखोल्यांतच उपचार सुरू असल्याने त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे, दोन दिवस लोटूनही प्रशासनाकडून पाणी नमुना चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. जिल्ह्याची आरोग्यसेवा किती गंभीर, असा सवाल सोमवारी येथे भेट देणाऱ्या आ. यशोमती ठाकूर यांनी केला.धारवाडा गावातील पांडुरंग दशरथ तायवाडे (५०) यांना २८ एप्रिलला अतिसाराची लागण झाली होती. त्यांना प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात नेताना त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय १३ जणांना लागण झाली आहे. त्यामध्ये बहुतांश पाहुणे मंडळी आहेत. गावात २८ एप्रिललाच संदीप सोटे यांच्याकडे आयोजित विवाह सोहळ्यात वापरलेल्या घराजवळील विहिरीच्या पाण्यातून हा प्रकार उद्भवला. विहिरीवर १० ते १२ कुुटुंब मोटार लावून पाणी वापरतात. यानंतर कुºहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने गावातीलच वर्गखोलीत उपचार सुरू केला. एका रुग्णाला अमरावती येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.दरम्यान, ३० एप्रिलला आ. यशोमती ठाकूर यांनी गावाला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. रुग्णांसाठी खाटेची व्यवस्था नसून, त्यांना खालीच चादर टाकून झोपवण्यात येत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. पाणी तपासणी रिपोर्ट न येणे ही आरोग्य प्रशासनाच्या कारभाराची मोठी शोकांतिका आहे, असेही त्या म्हणाल्या. वर्गखोलीत उपचार घेत असलेल्या रुग्णांना दिलास मिळण्यासाठी आमदार यशोमती ठाकूर यांनी स्वखर्चाने कुलर उपलब्ध केला.पंचायत समितीचे बीडीओ व यंत्रणा गंभीरतेने घेत नाहीत. गावात पाणीपुरवठ्याला लिकेज असताना ग्रामपंचायत व पंचायत समितीचे दुर्लक्ष आहे. बेपर्वा आरोग्य यंत्रणेमुळे अतिसाराने बळी गेला. प्रचंड उष्णतामानात वर्गखोलीत रुग्ण असल्याने कूलर उपलब्ध केला.- यशोमती ठाकूर,आमदार, तिवसाधारवाड येथे पाणीपुरवठ्याची जलवाहिनी लिकेज आहे. यामधून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. याविषयी पत्र दिले. आरोग्य पथक कर्तव्यावर आहे. अतिसार नियंत्रणात आहे.- सुरेश असोलेजिल्हा आरोग्य अधिकारी