शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

ग्रामपंचायतींना आर्थिक कुवत नसतानाही विकास कामे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:29 IST

अमरावती : जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींना कामे देताना मागील तीन वर्षांतील आर्थिक ताळेबंद व निव्वळ उत्पत्न असलेल्या आणि ऑडिट आलेल्या ...

अमरावती : जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींना कामे देताना मागील तीन वर्षांतील आर्थिक ताळेबंद व निव्वळ उत्पत्न असलेल्या आणि ऑडिट आलेल्या ग्रामपंचायतींनाच विकासाची कामे देणे आवश्यक असताना याचा कुठेही ताळमेळ न घेताच ग्रामपंचायतींना बांधकाम विभागाकडून कामे दिली जात असल्याची तक्रार विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे यांनी अध्यक्षांसह, मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखीस्वरुपात केली आहे.

शासनाच्या धोरणानुसार जिल्हा परिषदकडून मंजूर करण्यात येत असलेली कामे ग्रामपंचायतींना देताना काही अटी व शर्ती घालून दिल्या आहेत. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. नियमानुसार ग्रामपंचायतीला कामे देताना ग्रामपंचायतीचे तीन वर्षाचे आर्थिक ताळेबंद पाहून व संबंधित ग्रामपंचायतींचे तीन वर्षांचे ऑडिट केलेले असावे. साेबतच संबंधित ग्रामपंचायतींचे खर्च वजा जाता निव्वळ उत्पत्न ५० हजार रुपयांवर असेल तरच ग्रामपंचायतींना कामे देता येतात. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती लक्षात घेता ग्रामपंचायतींचे स्वत:चे उत्पत्न नसतानाही ग्रामपंचायतींना कामे संबंधित विभागाकडून कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता दिली जात आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या स्व उत्पत्नावरही परिणाम होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना कामे देताना शासन निर्णयानुसार योग्य कारवाई करावी, अशी मागणी पत्राव्दारे विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे यांनी केली आहे.

कोट

ग्रामपंचायतींना कामे देण्याबाबत शासन निर्णयाची पडताळणी करून सदर तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक सूचना संंबंधित विभागाला दिल्या जातील. ज्या ग्रामपंचायतींचे आर्थिक स्थितीनुसार व शासनाचे नियमानुसारच विकासाची कामे ग्रामपंचायतींना दिली जातील.

- अमोल येडगे,

मुख्यकार्यकारी अधिकारी