शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

दोन लाखांपर्यंत थकीत कर्जाचे मागविले विवरण

By admin | Updated: June 20, 2017 00:06 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. यासंदर्भात विविध तारखांवर कर्जमाफीच्या विवरणाची पडताळणी सुरू आहे.

निर्णयाची प्रतीक्षा : समितीच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्षलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. यासंदर्भात विविध तारखांवर कर्जमाफीच्या विवरणाची पडताळणी सुरू आहे. यासाठी शासनाने सहकार विभागाकडे मार्च अखेरीस ५० ते दोन लाखांपर्यंतच्या थकीत रकमांचे विवरण मागविले आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंर्दभात शासन समितीची सोमवारी बैठक होत आहे. यामध्ये प्राथमिक स्तरावर कोणता तोडगा निघतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकरी आंदोलनाला प्रतिसाद देत शासनाने शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता दिली. शासन व सुकाणू समिती यांच्यात झालेल्या चर्च्चेत सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. त्यानंतर लगेच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी बी-बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी थकीत शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रूपयांचे कर्ज तातडीने उपलब्ध करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.याविषयी सर्व बँकाना निर्देश देण्यात आले असले तरी अद्याप एकाही बँकेव्दारा एकाही शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले नाहीत.जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत थकबाकीदार शेतकरीजिल्हा बँकेचे ३२,६४३ शेतकऱ्यांकडे ५० हजारांच्या मर्यादेत २५०.९४ कोटी, २२,४४३ शेतकऱ्यांकडे एक लाखांच्या मर्यादेत १६७.३ कोटी,व ९,४४७ शेतकऱ्यांकडे दीड लाखांच्या मर्यादेत १५३.४५ कोटींचे कर्ज थकीत आहेत.राष्ट्रीयीकृत बँकांचे ५० हजार रूपयांच्या कर्जमर्यादेत ९७,६६५ शेतकऱ्यांकडे ७६४.६८ कोटी, एक लाखाच्या मर्यादेत ५०,४१५ शेतकऱ्यांचे ३९५.५२ कोटी,व दीड लाखांच्या मर्यादेत २०,२०६ शेतकऱ्यांकडे १५८.२१ कोटींचे कर्ज थकीत आहेत.ग्रामीण बँकाकडे ५० हजारांच्या मर्यादेत १२५६ शेतकऱ्यांकडे ०.७ कोटी, एक लाखांच्या कर्जमर्यादेत २० शेतकऱ्यांकडे ०.१४ कोटी, व दीड लाखांच्या कर्जमर्यादेत ०.५ कोटी रूपये थकीत आहे.