शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांपर्यंत थकीत कर्जाचे मागविले विवरण

By admin | Updated: June 20, 2017 00:06 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. यासंदर्भात विविध तारखांवर कर्जमाफीच्या विवरणाची पडताळणी सुरू आहे.

निर्णयाची प्रतीक्षा : समितीच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्षलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. यासंदर्भात विविध तारखांवर कर्जमाफीच्या विवरणाची पडताळणी सुरू आहे. यासाठी शासनाने सहकार विभागाकडे मार्च अखेरीस ५० ते दोन लाखांपर्यंतच्या थकीत रकमांचे विवरण मागविले आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंर्दभात शासन समितीची सोमवारी बैठक होत आहे. यामध्ये प्राथमिक स्तरावर कोणता तोडगा निघतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकरी आंदोलनाला प्रतिसाद देत शासनाने शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता दिली. शासन व सुकाणू समिती यांच्यात झालेल्या चर्च्चेत सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. त्यानंतर लगेच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी बी-बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी थकीत शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रूपयांचे कर्ज तातडीने उपलब्ध करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.याविषयी सर्व बँकाना निर्देश देण्यात आले असले तरी अद्याप एकाही बँकेव्दारा एकाही शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले नाहीत.जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत थकबाकीदार शेतकरीजिल्हा बँकेचे ३२,६४३ शेतकऱ्यांकडे ५० हजारांच्या मर्यादेत २५०.९४ कोटी, २२,४४३ शेतकऱ्यांकडे एक लाखांच्या मर्यादेत १६७.३ कोटी,व ९,४४७ शेतकऱ्यांकडे दीड लाखांच्या मर्यादेत १५३.४५ कोटींचे कर्ज थकीत आहेत.राष्ट्रीयीकृत बँकांचे ५० हजार रूपयांच्या कर्जमर्यादेत ९७,६६५ शेतकऱ्यांकडे ७६४.६८ कोटी, एक लाखाच्या मर्यादेत ५०,४१५ शेतकऱ्यांचे ३९५.५२ कोटी,व दीड लाखांच्या मर्यादेत २०,२०६ शेतकऱ्यांकडे १५८.२१ कोटींचे कर्ज थकीत आहेत.ग्रामीण बँकाकडे ५० हजारांच्या मर्यादेत १२५६ शेतकऱ्यांकडे ०.७ कोटी, एक लाखांच्या कर्जमर्यादेत २० शेतकऱ्यांकडे ०.१४ कोटी, व दीड लाखांच्या कर्जमर्यादेत ०.५ कोटी रूपये थकीत आहे.