शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

दोन लाखांपर्यंत थकीत कर्जाचे मागविले विवरण

By admin | Updated: June 20, 2017 00:06 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. यासंदर्भात विविध तारखांवर कर्जमाफीच्या विवरणाची पडताळणी सुरू आहे.

निर्णयाची प्रतीक्षा : समितीच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्षलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. यासंदर्भात विविध तारखांवर कर्जमाफीच्या विवरणाची पडताळणी सुरू आहे. यासाठी शासनाने सहकार विभागाकडे मार्च अखेरीस ५० ते दोन लाखांपर्यंतच्या थकीत रकमांचे विवरण मागविले आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंर्दभात शासन समितीची सोमवारी बैठक होत आहे. यामध्ये प्राथमिक स्तरावर कोणता तोडगा निघतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकरी आंदोलनाला प्रतिसाद देत शासनाने शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता दिली. शासन व सुकाणू समिती यांच्यात झालेल्या चर्च्चेत सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. त्यानंतर लगेच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी बी-बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी थकीत शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रूपयांचे कर्ज तातडीने उपलब्ध करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.याविषयी सर्व बँकाना निर्देश देण्यात आले असले तरी अद्याप एकाही बँकेव्दारा एकाही शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले नाहीत.जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत थकबाकीदार शेतकरीजिल्हा बँकेचे ३२,६४३ शेतकऱ्यांकडे ५० हजारांच्या मर्यादेत २५०.९४ कोटी, २२,४४३ शेतकऱ्यांकडे एक लाखांच्या मर्यादेत १६७.३ कोटी,व ९,४४७ शेतकऱ्यांकडे दीड लाखांच्या मर्यादेत १५३.४५ कोटींचे कर्ज थकीत आहेत.राष्ट्रीयीकृत बँकांचे ५० हजार रूपयांच्या कर्जमर्यादेत ९७,६६५ शेतकऱ्यांकडे ७६४.६८ कोटी, एक लाखाच्या मर्यादेत ५०,४१५ शेतकऱ्यांचे ३९५.५२ कोटी,व दीड लाखांच्या मर्यादेत २०,२०६ शेतकऱ्यांकडे १५८.२१ कोटींचे कर्ज थकीत आहेत.ग्रामीण बँकाकडे ५० हजारांच्या मर्यादेत १२५६ शेतकऱ्यांकडे ०.७ कोटी, एक लाखांच्या कर्जमर्यादेत २० शेतकऱ्यांकडे ०.१४ कोटी, व दीड लाखांच्या कर्जमर्यादेत ०.५ कोटी रूपये थकीत आहे.