शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

कार्बाईडने पिकविलेले १२० किलो आंबे नष्ट

By admin | Updated: April 23, 2016 00:07 IST

कॅल्शियम कार्बाईर्डने पिकविलेला १२० किलोचा आंबा अन्न व औषधी प्रशासनाने शुक्रवारी नष्ट केला.

अन्न, औषधी प्रशासनाची कारवाई : नमुने प्रयोगशाळेत पाठविणारअमरावती : कॅल्शियम कार्बाईर्डने पिकविलेला १२० किलोचा आंबा अन्न व औषधी प्रशासनाने शुक्रवारी नष्ट केला. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ बाजारात यंदाची ही पहिलीच कारवाई असून कार्बाईडने पिकविलेल्या आंब्यांचे काही नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. दरवर्षी शहरातील बाजारात कॅल्शीयम कार्बाईडने पिकविलेले आंबे विक्रीसाठी येतात. हे आंबे मानवी शरिासाठी घातक असतानाही व्यापारी वर्ग पैश्यांच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळतात. गेल्या वर्षांतही अन्न व औषधी प्रशासन विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणी धाडी टाकून कॅल्शीअम कार्बाईडमध्ये पिकविलेली आंबे नष्ट करण्यात आली होती. यंदाही उन्हाळ्यात त्यांच्याकडून धाडसत्र राबविण्यात आले आहे. शुक्रवारी एडीएचे सहायक आयुक्त (अन्न) मिलींद देशपांडे यांच्या नेत्तृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिध्दीकी व निलेश ताथोड यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीमधील काही फळ विक्रेत्यांच्या दुकानातील आंबा, केळी व अन्य काही फळांची तपासणी सुरु केली होती. त्यामध्ये मनोजकुमार मोटवानी (कृष्णा नगर) यांच्या इंडिया फ्रुट कंपनी प्रतिष्ठानातील आंब्याच्या पेट्यांमध्ये कार्बाईडने पिकविलेली आंबे आढळली.चांगला आंबा असा ओळखावानैसर्गीक पिकलेला आंबा हा पिवळा व हिरवा रंगाचा असते. त्यातच नैसर्गिक आंब्याचा गोडवा ओळखू येण्यासारखा असतो. मात्र, ज्या आंब्याचा रंग गर्द पिवळा असतो. असे आंबे हे कार्बाईडमध्ये पिकविले असतात. अशा आंब्यावरील रंग हा एकसारखा असल्याचे दिसून येते. तसेच त्या आंबाचा गोडवासुध्दा कमी असल्याचे आढळून येते. शहरात कार्बाईडचा वापर, कारवाईचे काय ?शहरात कॅल्शीअय कार्बाईडचा वापर करून केळी व आंबे पिकविण्यासाठी होत आहे. लोकमतने याबाबत सचित्र वृत्त प्रकाशित केल्यानंतर अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कारवाई केली खरी, पंरतू ही कारवाई थातुरमातूर असून शहरात आंबे व केळी विक्री होत आहे. यासाठी कॅल्शीअम कार्बाईड व इथेलिन गॅसचा वापर होतो.