शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना हवाय हक्क

By admin | Updated: December 15, 2015 00:18 IST

कुटुंबाची जबाबदारी आत्महत्याग्रस्तांच्या विधवा पत्नीवर येत आहे. पतीला ज्या अधिकाराची लढाई लढता आली नाही ...

पत्रपरिषद : एकल महिला किसान संघटनाअमरावती : कुटुंबाची जबाबदारी आत्महत्याग्रस्तांच्या विधवा पत्नीवर येत आहे. पतीला ज्या अधिकाराची लढाई लढता आली नाही ती लढाई या विधवा एकल महिला संघटनेच्या माध्यमातून लढत आहेत. या विधवांना त्यांचा हक्क मिळण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे या संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले. सर्व एकल महिलांना २ हजार रूपये मासिक पेन्शन मिळायला पाहिजे. या महिलांना शासन अनुदान योजना लागू करताना निकषातून सूट मिळायला पाहिजे, गावपातळीवरील शासनसेवा पदभरतीमध्ये या महिलांना प्राधान्य मिळायला पाहिजे, व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्जाची योजना जिल्हा बँकेत सुरू करण्यात यावी, या परिवारातील मुला-मुलींसाठी केजी ते पीजीपर्यंत शिक्षणाची फ्रीशिप योजना सुरू करावी, शेतीचा सातबारा विधवा पत्नीचे नावे करण्यात यावा, या महिलांना सामाजिक सुरक्षा योजना व घरकूल योजनेचा लाभ मिळावा यासह अन्य मागण्या करण्यात आल्यात. यावेळी कांता मोगरे, वंदना भोरे, वर्षा सावरे, बेबी वाघ, मंदा अलोने, मनिषा झोले, नलू शेंडे, शांता शेळके, सारिका बरवाई, सुनिता राठोड आदी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)