शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

कार्यालयाकडून अनामत रक्कम परत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:14 IST

मोर्शी : फेब्रुवारी महिन्यात वाढता कोरोना संसर्ग आलेख पाहता, प्रशासनाने नवी नियमावली जाहीर करीत वर-वधूंसह २५ जणांनाच परवानगी दिल्याने ...

मोर्शी : फेब्रुवारी महिन्यात वाढता कोरोना संसर्ग आलेख पाहता, प्रशासनाने नवी नियमावली जाहीर करीत वर-वधूंसह २५ जणांनाच परवानगी दिल्याने व गर्दी जमल्यास वधू पक्ष व कार्यालयाला दंड ठोठावण्याचे सुचित केल्याने लग्न समारंभ वधूच्या दारात संपन्न व्हायला सुरुवात झाली आहे. लग्न समारंभासाठी कोरोना नियमावलीत ५० जणांची परवानगी होती. तथापि, आचारी, कॅटरर्स, राबणाऱ्यांचीच संख्या त्याहून वर जात होती. साहजिकच लग्न समारंभात ५० च्या जागी ५०० सगेसोयरे जुळत होते.

विभागीय आयुक्तांनी १७ फेब्रुवारी रोजी नवीन आदेश जारी करताना मंगल कार्यालयाला दंडाची रक्कम वाढविताच मंगल कार्यालयांनी वधुपक्षांना अनामत रक्कम परत करीत कार्यालयातील लग्नच रद्द केले. कारण कुठल्याही परिस्थितीत वर-वधूसह २५ जणच उपस्थित राहणे शक्य नाही. त्यामुळे आता आमंत्रित नातेवाइकांना सोशल मीडिया व फोनवरून बदललेल्या स्थितीची माहिती देत घरूनच आशीर्वाद देण्याची विनंती केली जात आहे. नवीन कडक निर्बंध आल्याने मंगल कार्यालयांना दंडासह सील लागण्याच्या भीतीने कार्यालय संचालकांनी समारंभच नाकारले. शहरांसह ग्रामीण भागातही घरूनच लग्न समारंभ होताना दिसत आहेत.