शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकऱ्यांच्या नावावरील अनुदान ऊर्जा खात्याने उचलले

By admin | Updated: April 5, 2015 00:32 IST

महाराष्ट्रात १३ वर्षांत शेतकऱ्यांच्या नावावर ६४०० कोटी ऊर्जा खात्याने शासनाकडून अनुदान उचलले.

आरोप : पांडुरंग ढोले यांचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन, राज्यात ३६ लाख कृषिपंपचांदूररेल्वे : महाराष्ट्रात १३ वर्षांत शेतकऱ्यांच्या नावावर ६४०० कोटी ऊर्जा खात्याने शासनाकडून अनुदान उचलले. त्याची समिती नेमून त्वरित चौकशी करावी, अशी मागणी राज्य जनता दलाचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार पांडुरंग ढोले यांनी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्रात ३६ लाख कृषीपंप आहेत. त्यातील गावनिहाय किती शेतकऱ्यांकडे विद्युत प्रवाह चालू आहे व किती शेतकऱ्यांकडे बंद आहे याची तपशीलवार माहिती विद्युत विभागाकडे नाही. ३६ लाख पंपांपैकी ४० टक्के विद्युतपंप बंद स्थितीत आहेत. परंतु वीज मंडळाने सर्व विद्युतपंप पूर्ववत सुरु आहे. याची आकडेवारी राज्य विद्युत मंडळाने दाखवून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांचे विद्युत बिलावरील अनुदान तेरा वर्षापासून ६५०० कोटी रुपयांची उचल केली. विद्युत मंडळातील वाढता भ्रष्टाचार, विद्युत मंडळातील ठेकेदारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची साठगाठ असूनही सरकारी अनुदानाची उचल करुन वीज मंडळ कसे नाफ्यात आहे. याची प्रसिध्दी करण्यात येते. शेतकऱ्याचे शेतीवरील विद्युत मिटरची आजपर्यंत प्रत्यक्ष किती युनिट आहे याचे मोजमाप करण्यासाठी एजंसी नाही आणि संबंधित तालुका पातळीवर नेमून दिलेले कर्मचारी संगणकावर बसून अंदाजे देयके शेतकऱ्यांना देतात. त्यामुळे वापरल्यापेक्षा अधिक युनिटचा आकडा दर्शविले जातात.