शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने

By admin | Updated: September 20, 2015 00:38 IST

शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे निकष विहीत करणारा २८ आॅगस्ट २०१५ चा शासन निर्णय रद्द करावा ...

आंदोलन : विदर्भ माध्यमिक संघाचे निवेदनअमरावती : शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे निकष विहीत करणारा २८ आॅगस्ट २०१५ चा शासन निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्यासाठी शनिवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने व धरणे करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.आंदोलन कर्त्याच्या प्रमुख मागण्यामध्ये बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ च्या अनुषगांने सर्व व्यवस्थापनाच्या नवीन शाळा सुरू कराव्यात, वर्ग जोडणीबाबत नव्याने निर्गमित केलेल्या २८ आॅगस्टच्या शासन निर्णयाने शिक्षण विभागातील सर्व घटकांवर अन्याय होणार आहे.याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर अधिक प्रमाणात विपरित परिणाम करण्याची योजना शासनाने घेतल्याचा आरोप विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने केला असून हा शासन जनर्णय त्वरीत मागे घेण्यात यावा, याबाबत विमाशि संघाचे सरकार्यावाहकमाजी आमदार व्ही.यु डायगव्हाणे यांनी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांनी लेखी पत्रव्यवहार केला आहे. मात्र यावर कुठलाही निर्णय घेण्यात न आल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी विमाशि संघाने निदर्शने करून शासकन व प्रशासनाचे लक्ष वेधून शिक्षण उपसंचालक सोनवणे यांना मागणीचे निवेदन सोपविले आहे. यावेळीे आंदोलनात विमाशिपचे प्रातीय अध्यक्ष एस.जी बरडे, अतुल देशमुख, रामदास बारोटे,विलास हरणे, अरविंद चौधरी दशरथ रसे, जयंत सराटकर, नि,ेश दातीर, अकील अहमद, गजेंद्र शेंडे, गजानन बुरघाटे, विजय वडतकर, अमर घोरपडे, आशिष डेहनकर, महेश निर्मळ, अविनाश जयस्वाल, पांडूरंग चुळे, दिपक चवरे, गणेश सानप, राजेंद्र भस्मे, बन्सीलाल प्रजापती, तिडके आदीसह मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)