शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने

By admin | Updated: September 20, 2015 00:38 IST

शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे निकष विहीत करणारा २८ आॅगस्ट २०१५ चा शासन निर्णय रद्द करावा ...

आंदोलन : विदर्भ माध्यमिक संघाचे निवेदनअमरावती : शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे निकष विहीत करणारा २८ आॅगस्ट २०१५ चा शासन निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्यासाठी शनिवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने व धरणे करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.आंदोलन कर्त्याच्या प्रमुख मागण्यामध्ये बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ च्या अनुषगांने सर्व व्यवस्थापनाच्या नवीन शाळा सुरू कराव्यात, वर्ग जोडणीबाबत नव्याने निर्गमित केलेल्या २८ आॅगस्टच्या शासन निर्णयाने शिक्षण विभागातील सर्व घटकांवर अन्याय होणार आहे.याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर अधिक प्रमाणात विपरित परिणाम करण्याची योजना शासनाने घेतल्याचा आरोप विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने केला असून हा शासन जनर्णय त्वरीत मागे घेण्यात यावा, याबाबत विमाशि संघाचे सरकार्यावाहकमाजी आमदार व्ही.यु डायगव्हाणे यांनी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांनी लेखी पत्रव्यवहार केला आहे. मात्र यावर कुठलाही निर्णय घेण्यात न आल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी विमाशि संघाने निदर्शने करून शासकन व प्रशासनाचे लक्ष वेधून शिक्षण उपसंचालक सोनवणे यांना मागणीचे निवेदन सोपविले आहे. यावेळीे आंदोलनात विमाशिपचे प्रातीय अध्यक्ष एस.जी बरडे, अतुल देशमुख, रामदास बारोटे,विलास हरणे, अरविंद चौधरी दशरथ रसे, जयंत सराटकर, नि,ेश दातीर, अकील अहमद, गजेंद्र शेंडे, गजानन बुरघाटे, विजय वडतकर, अमर घोरपडे, आशिष डेहनकर, महेश निर्मळ, अविनाश जयस्वाल, पांडूरंग चुळे, दिपक चवरे, गणेश सानप, राजेंद्र भस्मे, बन्सीलाल प्रजापती, तिडके आदीसह मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)