शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘दिल्लीचाही सातबारा हवा तुला अन् मला रे, बळी राज्याच्या मुला रे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 22:27 IST

‘दिल्लीचाही सातबारा हवा तुला अन् मला रे, बळी राज्याच्या मुला रे’... या आपल्या काव्याच्या माध्यमातून युथ फॉर स्वराज ही संघटना मागील वर्षभरापासून राष्टÑीय पातळीवर ही संघटना वर्षभरापासून...

ठळक मुद्देसंवाद यात्रेतून जनजागृती : ज्ञानेश वाकुडकर यांचे प्रतिपादन, शेतकºयांच्या वास्तविक जीवनावर आधारित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘दिल्लीचाही सातबारा हवा तुला अन् मला रे, बळी राज्याच्या मुला रे’... या आपल्या काव्याच्या माध्यमातून युथ फॉर स्वराज ही संघटना मागील वर्षभरापासून राष्टÑीय पातळीवर ही संघटना वर्षभरापासून विद्यार्थी युवक-युवतींमध्ये ‘बळी राजाच्या मुला’ संवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्टÑातील युवकांमध्ये शेतकºयांचे वास्तविक जीवन मांडून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकºयाच्या मुलांनी राजकारणात पुढे येण्यासाठी, नवा राजकीय पर्याय देण्यासाठी, शेतकरी संघर्षासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांत संवाद यात्रा कवी ज्ञानेश वाकुडकर हे महाविद्यालयात तसेच गावखेड्यात जाऊन संवाद साधत आहे.ही यात्रा बापुकुटी (सेवाग्राम) येथून २८ आॅगस्टला सुरू झाली. यात्रेंतर्गंतच १२ सप्टेंबरला समाजकार्य महाविद्यालय बडनेरा येथे दिलीप काळे (प्राचार्य) यांचे अध्यक्षतेखाली तसेच तक्षशिला महाविद्यालय, श्यामनगर येथे मालु पडवाल (प्राचार्य) यांचे अध्यक्षतेखाली संवाद यात्रा संपन्न झाली. संवाद यात्रेला ज्ञानेश वाकुडकर यांनी शेतकरी बापाची व्यथा मांडून सरकारी उदासीनता, थापेबाजी यामुळे युवकांमध्ये सर्वत्र संताप आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने देऊ केलेल्या मदतीचे १० हजार कुणालाही मिळाले नाही. महादेव मिरगे (अध्यक्ष युथ फॉर स्वराज), धनंजय कुकडे (समन्वयक युथ फॉर स्वराज, अमरावती विभाग), विनायक निंभोरकर (अध्यक्ष जयकिसान आंदोलन), राजेंद्र राऊत (सचिव जयकिसान आंदोलन), दिवाकर देशमुख (समन्वयक), अशोक गायगोले, रमेश खोडे, साहेबराव खंडारे, राजू मनवर, दिगांबर तायडे, विनोद अडांगे, सिंधू भोरगडे यांनी संवाद यात्रेसोबत राहून सहकार्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी कल्पना भंडारी, नामदेव भगत, गोवर्धन म्हाला, युवराज खोडस्कर, गजभिये, तुपेकर, प्रितेश पाटील, शिवानी पचलोड, अक्षदा बारबुदे यांनी सहकार्य केले. संवाद यात्रेचा समारोप ४ नोव्हेंबरला मुंबई येथील आझाद मैदानावर युवकांची मानवी साखळी देवून योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनात केला जाणार आहे.