शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाने निकाल घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक बघता, पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल घोषित व्हावे, अशी मागणी ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक बघता, पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल घोषित व्हावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या मागणीचे निवेदन पाठविण्यात आले आहे.

मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत. कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. कोरोनापासून उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालये बंद आहे. मध्यंतरी कोरोना ओसरत असताना, शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा व कनिष्ठ महाविद्यालय पुन्हा बंद करण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थी आणि शिक्षक कोरोनाग्रस्त झाले आहेत. पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांचे अंतर्गत मूल्यमापन करून प्राप्त गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात यावे आणि शैक्षणिक वर्ष २०२० -२१ चा निकाल घोषित करण्यात यावा तसेच पुढील शैक्षणिक वर्ष जून २०२१ पासून सुरू करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

शिक्षक, कर्मचारी हे कोरोना संक्रमणकाळातही अध्ययन, अध्यापनाचे कामकाज करीत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ तत्त्वावर ऑनलाईन अध्यापन आणि शालेय कामकाज करण्याची परवानगी मिळावी, अशा मागणीचे निवेदन प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत, संभाजी रेवाळे, मनीष काळे, राजेश सावरकर, महिला आघाडी प्रमुख सरीता काठोळे, योगिता जिरापुरे, सुषमा वानखडे, भावना ठाकरे, प्रवीणा कोल्हे यांनी दिले आहे.

०००००००००००००००००००००००००