शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी २९ एप्रिलची 'डेडलाईन'

By admin | Updated: April 26, 2015 00:22 IST

आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवर शाळेत प्रवेश देण्यासाठीची अंतिम प्रवेश प्रक्रियेची मुदत २३ एप्रिलला संपली. ...

अमरावती : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवर शाळेत प्रवेश देण्यासाठीची अंतिम प्रवेश प्रक्रियेची मुदत २३ एप्रिलला संपली. मात्र आता ही प्रक्रिया २९ एप्रिलपर्यंत राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतला आहे.आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी जि.प. शिक्षण विभागाकडे आॅनलाईन अर्ज केले होते. प्राप्त अर्जानुसार पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन लकी ड्रॉ काढण्यात आला होता. त्यानंतर ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून शिक्षण विभागाने प्रवेशितांच्या अंतिम निर्णयासाठी शिक्षण विभागाच्या पुणे कार्यालयाकडे अहवाल पाठविला आहे. आतापर्यंत १२५० पालकांना आपल्या पाल्याच्या शाळा प्रवेशाचे एसएमएस धडकले आहे. सुमारे ४९० अर्ज प्रलंबित आहेत. आरटीईनुसार वंचित तसेच आर्थिक दुर्बल घटकातील पाल्यांसाठी इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. याकरिता पहिल्यांदाच प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, विस्तार अधिकारी किशोर पुरी यांच्या मार्गदर्शनात प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्ह्यातील एकूण ३४६९ अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. त्यापैकी १६०१ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरलेत. ७ एप्रिलला शिक्षण विभागामार्फत लकी ड्रॉ काढण्यात आला. यातील ११११ विद्यार्थ्यांना शाळा देण्यात आला आहेत. पहिल्या टप्प्यातील शाळांमध्ये २३ एप्रिलपर्यत प्रवेश घेणे बंधनकारक केले होते. मात्र या मुदतीत पात्र ठरलेल्या बऱ्याच पालकांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे पालकांनी २९ एप्रिलपर्यंत प्रवेश पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.