शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापूर सूतगिरणी बंद होणार?

By admin | Updated: August 9, 2016 00:07 IST

येथील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणीचा लिलाव करण्याचा एमएस बँकेचा घाट असल्याचा आरोप कामगार नेता रवि कोरडे यांनी केला आहे.

कामगारांचे भविष्य धोक्यात : एमएस बँकेचा घाट, पुनरूज्जीवनाची मागणीदर्यापूर : येथील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणीचा लिलाव करण्याचा एमएस बँकेचा घाट असल्याचा आरोप कामगार नेता रवि कोरडे यांनी केला आहे. कामगारांच्या शेतकऱ्यांच्या हक्काची असलेली ही सूतगिरणी वाचविण्यासाठी सर्व नेत्यांनी व सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन लढा द्यावा, असे मत रवि कोरडे यांनी व्यक्त केले.दर्यापूरची सूतगिरणी २००७ पासून बंद आहे. या सूतगिरणीवर कोट्यवधी रुपयांचे राज्य सहकारी बँक (एमएस बँक)चे कर्ज आहे. त्यामुळे बँकेने या सूतगिरणीला सील लावले आहे. गेल्या ९ वर्षांपासून ७०० कामगारांचा रोजगार यामुळे बंद पडला आहे. काहींनी दुसरा रोजगार शोधला, तर अनेकांवर उपासमारीची पाळी आली असून ज्या कामगारांनी आयुष्यभर या सूतगिरणीत काम केले. ते कामगार सूतगिरणी सुरूहोईल, या भाबड्या आशेने चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत. सूतगिरणी बंद पडायला अनेक कारणे आहेत. बँकेकडून सूतगिरणीेच्या उभारणीसाठी जे कर्ज घेण्यात आले त्या कर्जाचे नेहमीत हप्ते न भरणे, वीज वितरण कंपनीचे थकीत बिल व वारंवार सूतगिरणी बंद पडणे, अशा अनेक कारणांमुळे सूतगिरणीला अखेरची घरघर लाभली आहे. एप्रिल २०१६ मध्ये वस्त्रोउद्योग मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गिरणी ही भाडेतत्त्वावर चालविण्याबाबत चर्चा करून या बैठकीत सूतगिरणीचे पुनर्जीवन करण्यासंदर्भात शासनाच्या विचारधीन होते. सदर सूतगिरणी अवसायनात निघाल्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाने सदर सूतगिरणी अवसायकाने विकून बँकेचे कर्ज फेडावे, असे एमएस बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पण शासनाने हा मुद्या गंभीरतेने घेतला नाही. गिरणीची विक्री करण्याबाबतचे आदेश बँकेच्या अधिकाऱ्यांना मिळाले असून ही गिरणी जर विकली तर याची २२ कोटी एवढी निधारित किंमत असून गिरणीकडून बँकेचे कर्ज, सभासद, भागभांडवल, शासन भागभांडवल, हमी, शुल्क, हमी शुल्कावरील दंड व्याज, दीर्घ मुदत कर्ज, वीज बिल असे २००५ च्या अहवालानुसार व इतर देणी असे १२२ क ोटींच्या घरात देणी असून ही सूतगिरणी बँकेने विकली. बँकेचे व अनेकांचे कर्ज बुडेल, त्यामुळे शासनाने पुढाकार घेऊन या सूतगिरणीला पुनर्जीवित करावे व भाडेतत्त्वावर देऊन त्याचे उत्पन्न वाढवावे व बँकेचे कर्ज व शेतकऱ्यांचे भागभांडवलचा यातून भरणा करावा व कामगारांना रोजगार मिळवून द्यावा, अशी कामगारांची व शेतकऱ्यांची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)