शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आटणारे जलस्रोत वन्यप्राण्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:55 IST

यंदा वणव्याची तीव्रता आणि कोरडे जलस्त्रोत वन्य प्राण्यांच्या मृत्युसाठी कारणीभूत ठरणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्याची चाहूल : वन्यप्राण्यांची गावांकडे धाव, डबक्यांवर तहान

अमोल कोहळे।लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : यंदा वणव्याची तीव्रता आणि कोरडे जलस्त्रोत वन्य प्राण्यांच्या मृत्युसाठी कारणीभूत ठरणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.वणव्याची धग सोसवणारी नसल्याने वन्यप्राणी वेगाने जंगलाबाहेर पडण्यास सुरूवात होते. जंगलातील जलस्त्रोत आटल्याने हरणांवर त्याचा सर्वाधिक दुष्परिणाम होणार आहे. पोहरा जंगलात हरिणांची संख्या सर्वाधिक असून त्यांना वणव्याची भीती आहे. उन्हाळ्यापुर्वीच जलस्त्रोत आटू लागल्याने उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. त्यामुळे यावर्षी पोहरा-चिरोडी जंगलात नैसर्गिक पाणवठ्यासह कृत्रिम पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. वन्यप्राणी पाण्यासाठी वनक्षेत्राबाहेर जाऊ नये अशी व्यवस्था करण्यात आली आहे.यंदा पाऊस अतिशय कमी झाल्यामुळे नैसर्गिक स्त्रोत पूर्णपणे आटले. पाणवठ्यांमध्ये वर्षभर पाणी राहायचे. ते देखिल आता पूर्णपणे आटलेले आहेत. कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. त्याचा थोडा आधार झाला पण तरीही तो पुरेसा नाही कारण काही पाणवठे पुन्हा आटले आहेत. वन्यप्राण्यांच्या ठिकाणानुसार पाणवठे असायला हवेत, मात्र तशी व्यवस्था नसल्याने वन्यप्राणी जंगलाबाहेर पडण्याची भीती आहे.जंगलाबाहेर भटकंतीउन्हाळ्याची चाहूल लागल्याने जंगलातील वन्यप्राण्यांसाठी वनविभागाने सिमेंटचे चार पाणवठयांची निर्मिती केली आहे. मात्र त्या पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची तहान भागणे कठीण झाल्याने वन्यप्राणी जंगलाशेजारच्या गावपरिसरातील डबक्यात तृष्णा भागवित आहे. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच त्यांची जंगलाबाहेर भटकंती सुरु झाली आहे. सोमवारी वरूडानजिक हे चित्र दिसले.