शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

क्षतिग्रस्त पूल; रस्त्यांचा कायापालट निधीअभावी अडला

By जितेंद्र दखने | Updated: October 13, 2023 18:55 IST

जिल्हा परिषद : बांधकाम विभागाचा प्रस्ताव शासनाकडून बेदखल

जितेंद्र दखने, अमरावती : जिल्ह्यात ग्रामीण भागात गतवर्षी झालेली अतिवृष्टी, तसेच पुरामुळे लहान-मोठे २७ पूल क्षतिग्रस्त झाले. याशिवाय ४२ किलोमीटर लांबीचे रस्ते खरडून गेले आहेत. या क्षतिग्रस्त पूल आणि रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून अद्याप एक रुपयाचाही निधी शासनाकडून मिळालेला नाही. त्यामुळे यंदाचा पूरहानीचा प्रस्तावसुद्धा रखडून पडला आहे. यावरून जिल्ह्याच्या विकासाबाबत शासन किती उदासीन आहे, हे यावरून स्पष्ट होते.

मागील वर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी रस्त्यांच्या डागडुजीसाठी आवश्यक, तसेच पूरस्थितीमुळे ४२ किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक २० किलोमीटरचे रस्ते अचलपूर तालुक्यातील आहेत. खरडलेल्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी आवश्यक असलेल्या निधीला मंजुरातच मिळालेली नाही. वास्तविक, गतवर्षी खरडलेले रस्ते व क्षतिग्रस्त पुलांच्या दुरुस्तीसाठी १५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. मात्र, शासनाकडून पाच-सहा महिन्यांचा कालावधी लोटून गेल्यावरही दखल घेण्यात आली नाही. अशातच शासनाने पुन्हा नव्याने ४.५० कोटींचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार बांधकाम विभागाने नव्याने या कामासाठीचा प्रस्ताव तयार करून शासनाला सादर केला आहे. मात्र, अजूनपर्यंत पूरहानीच्या कामापासून जिल्हा परिषदेला शासनाकडून निधी न मिळाल्याने ही कामे दुरुस्तीपासून अद्यापही पेंडिंग पडली आहेत.शासनाकडून प्राप्त सूचनेप्रमाणे साडेचार कोटींच्या निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. अद्याप पूरहानीच्या कामासाठी निधी उपलब्ध झालेला नाही. निधी उपलब्ध झाल्यानंतर याबाबत कारवाई करण्यात येईल. - दिनेश गायकवाड

टॅग्स :Amravatiअमरावती