शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ दलित संघटनांचे निवेदन

By admin | Updated: October 27, 2014 22:29 IST

अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील ग्राम जवखेड खालसा येथील एका अनुसूचित जातीच्या कुटुंबातील तीन सदस्यांची अमानुष हत्या करण्यात आली. या तिहेरी हत्याकांडाचे आरोपी अद्यापही फरार

अमरावती : अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील ग्राम जवखेड खालसा येथील एका अनुसूचित जातीच्या कुटुंबातील तीन सदस्यांची अमानुष हत्या करण्यात आली. या तिहेरी हत्याकांडाचे आरोपी अद्यापही फरार असून या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी येथील विविध दलित संघटनांच्या प्रतिनिधींनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. शासनाने या प्रकरणाची दखल घेतली नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही देण्यात आला आहे.काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर कामुने यांना निवेदन देण्यात आले. जवखेड येथील संजय जाधव (४२), जयश्री जाधव (३८) व सुनील जाधव (१९) या एकाच कुटंबातील तिघांची अमानुष हत्या करण्यात आली. निवेदन देताना पी.एस.खडसे, गोपाळ मेश्राम, सुनील गजभिये, बापू बेले, वसंतराव गवई, संजय खडसे, अरुणा वाडेकर, निशा शेंडे, प्रल्हाद रंगारी, प्रभाकर शेंडे, चोखांद्रे, संजय भोवते, बी.जी. खोब्रागडे आदी उपस्थित होते.