शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

बँकांमध्ये ग्राहकांची चिक्कार गर्दी

By admin | Updated: November 11, 2016 00:31 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बाद केल्याचा निर्णय जाहीर केला.

कडेकोट बंदोबस्त : ५००, १००० रुपयांच्या नोटा बदलविण्याची घाईदर्यापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बाद केल्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे या नोटा बदलविण्यासाठी सामान्य नागरिकांनी बँकेमध्ये प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.तालुक्यातील ग्रामीण भागातून सर्वच गौरगरीब शेतकरी, शेतमजूर, व्यापाऱ्यांनी बँकेत चलान बदलविण्यासाठी गुरुवारी धाव घेतली. ज्या खातेदारांचे बँकेत पैसे जमा आहेत त्यांनी यावेळी विड्रॉल केला. मात्र अनेकांना न्याय देणे शक्य नसल्याने बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. दरम्यान मोदींच्या या एकाकी निर्णयामुळे नागरिक खुश आहे. परंतु बँकेमध्ये व्यवहारासाठी प्रत्येकी एका व्यक्तीला फक्त चार हजार रुपये दिले जात असल्याने नागरिकांना बाहेर व्यवहार करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. (शहर प्रतिनिधी)शहरात सर्वच बँकांमध्ये गर्दी५०० ते १००० च्या नोटा बंद केल्यामुळे आता बँकेत फक्त पैसे घेणे सुरू आहे व देणे बंद आहे. त्यामुळे शहरातील महाराष्ट्र बँक, स्टेट बँक, सेंट्रल बँक व सर्वच खासगी बँकांमध्ये शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.