शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

शहरांमध्ये गर्दी, खेड्यांमध्ये पोळ्याच्या आयोजनाला बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:16 IST

जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश, सापत्न वागणूक का? शेतकऱ्यांचा सवाल अमरावती : मरणपंथाला लागलेल्या कृषी संस्कृतीतील पोळा या सणाला सरकारने यंदाही परवानगी ...

जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश, सापत्न वागणूक का? शेतकऱ्यांचा सवाल

अमरावती : मरणपंथाला लागलेल्या कृषी संस्कृतीतील पोळा या सणाला सरकारने यंदाही परवानगी दिलेली नाही. लागोपाठ दोन वर्षांपासून युवकही या सणाला गावाकडे फिरकले नाहीत. शहरांमध्ये पोळ्याच्या सणाचा बाजार व राजरोस गर्दी पाहता, खेड्यातील आयोजनानेच कोरोनाचा संसर्ग उसळणार का, असा प्रश्न पशुधनाला जिवापाड जपणाऱ्या शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

ग्रामीण भाग शहरांची झपाट्याने जोडला जात असल्याने राज्यात नागरीकरणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे पशुधन कशासाठी बाळगायचे आणि आणि कुणी निगा राखायची, हे प्रश्न महत्त्वाचे ठरले आहेत. त्याच्या परिणामी अल्पभूधारक असो वा मोठे कास्तकार, त्यांच्याकडे बैलांची संख्या अगदी बोटावर मोजता एवढी आहे. तथापि गृहिणीमुळे कुटुंबाला शोभा, तीच बाब कृषी संस्कृतीत बैलांना लागू आहे. पोळा सण आला की, बैलांच्या अनुषंगाने आपला मान करून घेण्याची शेतकऱ्यांना संधी असते. यंदा ती संधी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हिरावली गेली आहे.

वास्तविक, शेतकऱ्यांशी संबंधित जिल्हा बँकेची रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी प्रचार बैठकी आणि कार्यकर्त्यांचा जमाव होत आहे. याशिवाय शहरातील कुठल्याही भागात रस्त्यावर असणाऱ्या नागरिकांपेक्षा कमीच लोक पोळ्याच्या उत्सवाला आपले बैल तोरणाखाली येतात. तथापि, गावोगावी कोरोनाच्या छायेत भेदरलेल्या, त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना उत्साहाचा डोस देणारा हा सण जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशामुळे यंदा होणार नाही. त्यामुळे शेतकरी एक तर चोरून-लपून आयोजन करतील किंवा घरीच आपल्या लाडक्या सर्जा-राजाचे पूजन करून त्यांना खुंटालाच बांधून ठेवतील अशी स्थिती आहे

......,,

प्रतिक्रिया येत आहे.