शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

जिल्हा परिषदपेक्षा पंचायत समितीसाठी उमेदवारांची गर्दी

By admin | Updated: February 9, 2017 00:07 IST

जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणूकीचा ज्वर सध्या ग्रामीण भागात तापू लागला आहे.

निवडणूक : १३ फेब्रुवारीला अंतिम चित्र होणार स्पष्टअमरावती : जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणूकीचा ज्वर सध्या ग्रामीण भागात तापू लागला आहे. नामनिर्देशन प्रक्रियेच्या छानणीनंतर जिल्हा परिषदेच्या ५९ गटासाठी ५१६ उमेदवारा पेक्षा १० पंचायत समितीच्या ८८ गणात ६५७ उमेदवारांचे नामांकन अर्ज कायम आहेत.त्यामुळे आता १३ फेब्रुवारी या नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्राच ७ फेब्रुवारी रोजी छानणी प्रक्रिया पुर्ण करण्यात आली. त्यानंतर तुर्तास जिल्हा परिषदेच्या ५९ व पंचायत समितीच्या ८८ गणातील कायम असलेल्या उमेदवारांची संख्या ही पंचायत समिती पेक्षा कमी आहे. तर पंचायत समितीसाठी सर्वाधिक अर्ज सध्यातरी कायम असल्याने यात उमेदवारांची तोबा गर्दी असल्याचे दिसून येते.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ५१६ आणि पंचायत समितीच्या ६५७ उमेदवारापैकी किती उमेदवार नामांकन परत घेतात याबाबतचे अंतिम चित्र १३ फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार आहे.त्यामुळे सध्या ग्रामीण भागात बंडोबाना थंड करण्यासाठी सर्वच गट आणि गणात उमेदवार व राजकीय पक्षाच्या नेत्याना कसरत करावी लागणार.(प्रतिनिधी)तिन झेडपी गटात गर्दीेजिल्हा परिषदेच्या दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद आणि धारणी तालुक्यातील हरिसाल या दोन जिल्हा परिषदेच्या गटात तसेच अचलपूर गटात प्रत्येक १६ नामनिर्देशनपत्र छानणीत वैध ठरले आहेत. त्यामुळे आता या मधून किती उमेदवार आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतात याकडे वरील तिनही सर्कल मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.कापूसतळणी गणात १९ इच्छूकअंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापुसतळणी या पंचायत समितीच्या गणात जिल्हाभरातील इतर पंचायत समितीच्या गणापेक्षा सर्वाधिक १९ नामनिेर्दशनपत्र वैध ठरले आहेत. त्यामुळे आता यामधून रिंगणाबाहेर किती जण निघतात याकडे राजकीय पुढाऱ्यांचे लक्ष लागले आहेत.