शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अमरावतीत अवकाळीने ४३०० हेक्टरमधील पिके बाधित; गहू, कांदा, संत्र्याचे नुकसान

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 3, 2023 17:08 IST

जिल्ह्यात २ मे रोजी सरासरी ९.४ मिमी अवकाळी पावसाची नोंद झाली; मात्र वादळाने जास्त नुकसान झालेले आहे.

अमरावती जिल्ह्यात मंगळवारी जोरदार वादळासह झालेल्या अवकाळीने चार तालुक्यांतील ४२८४ हेक्टरमधील गहू, कांदा व संत्र्याचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय ५१ घरांची व एका गोठ्याची पडझड झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.

जिल्ह्यात २ मे रोजी सरासरी ९.४ मिमी अवकाळी पावसाची नोंद झाली; मात्र वादळाने जास्त नुकसान झालेले आहे. यामध्ये सर्वाधिक ४१५० हेक्टरमधील कांदा व संत्र्याचे नुकसान मोर्शी तालुक्यात झालेले आहे. याशिवाय अचलपूर तालुक्यात १०७.२७ हेक्टर, दर्यापूर २३ हेक्टर, भातकुली ३.९२ हेक्टरमधील गहू व कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये ३३ टक्क्यांवर बाधित पिकांचे पंचनामे करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

टॅग्स :Amravatiअमरावती