शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

१२ प्रकल्प अधिकाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 06:17 IST

राज्याच्या आदिवासी विकास विभागाने २००९ ते २०१४ या कालावधीत राबविलेल्या योजनांमधील घोटाळाप्रकरणी १२ प्रकल्प अधिका-यांवर थेट फौजदारी दाखल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

- गणेश वासनिकअमरावती : राज्याच्या आदिवासी विकास विभागाने २००९ ते २०१४ या कालावधीत राबविलेल्या योजनांमधील घोटाळाप्रकरणी १२ प्रकल्प अधिका-यांवर थेट फौजदारी दाखल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.आदिवासी विकास योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आणि आदिवासींना त्यांचे हक्क-अधिकारांपासून वंचित ठेवण्यास ‘ट्रायबल’चे अधिकारी जबाबदार असल्याची कैफियत मुंबई उच्च न्यायालयात २०१० मध्ये दाखल झालेल्या एका जनहित याचिकेद्वारे मांडण्यात आली. याबाबत इत्थंभूत माहिती अहवालरूपातसादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला आदेश दिले होते.त्यानंतर २०१४मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निर्णयानुसार मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित झाली. या समितीने २०१६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशी अहवाल सादर केला. त्यात घोटाळ्यांवर शिक्कामोर्तब केले. नाशिक, ठाणे, नागपूर व अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत राबविलेल्या योजनांच्या घोटाळ्यात सहभागी प्रकल्प अधिकाºयांची नावे नमूद आहेत.घोटाळ्याची व्याप्ती हजारो कोटींच्या घरात असल्याने आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी दोषी प्रकल्प अधिकाºयांवर फौजदारी दाखल करण्यासाठी नव्या अधिकाºयांकडे जबाबदारी सोपविली आहे.फौजदारीसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगगायकवाड समितीच्या अहवालानुसार दोषींवर कठोर कारवाईसाठी शासनाने नव्याने पी.डी. करंदीकर समिती गठित केली आहे. दोषी पीआेंवर फौजदारी दाखल करण्यासाठी २० जून ही तारीख निश्चित केली आहे. त्यानुसार करंदीकर समितीने शुक्रवारी आदिवासी विकास विभागाच्या नागपूर अपर आयुक्तांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. पोलिसांत फौजदारीबाबत तक्रार नोंदविताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत सूचना केली.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारnewsबातम्या