शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

१२ प्रकल्प अधिकाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 06:17 IST

राज्याच्या आदिवासी विकास विभागाने २००९ ते २०१४ या कालावधीत राबविलेल्या योजनांमधील घोटाळाप्रकरणी १२ प्रकल्प अधिका-यांवर थेट फौजदारी दाखल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

- गणेश वासनिकअमरावती : राज्याच्या आदिवासी विकास विभागाने २००९ ते २०१४ या कालावधीत राबविलेल्या योजनांमधील घोटाळाप्रकरणी १२ प्रकल्प अधिका-यांवर थेट फौजदारी दाखल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.आदिवासी विकास योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आणि आदिवासींना त्यांचे हक्क-अधिकारांपासून वंचित ठेवण्यास ‘ट्रायबल’चे अधिकारी जबाबदार असल्याची कैफियत मुंबई उच्च न्यायालयात २०१० मध्ये दाखल झालेल्या एका जनहित याचिकेद्वारे मांडण्यात आली. याबाबत इत्थंभूत माहिती अहवालरूपातसादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला आदेश दिले होते.त्यानंतर २०१४मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निर्णयानुसार मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित झाली. या समितीने २०१६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशी अहवाल सादर केला. त्यात घोटाळ्यांवर शिक्कामोर्तब केले. नाशिक, ठाणे, नागपूर व अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत राबविलेल्या योजनांच्या घोटाळ्यात सहभागी प्रकल्प अधिकाºयांची नावे नमूद आहेत.घोटाळ्याची व्याप्ती हजारो कोटींच्या घरात असल्याने आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी दोषी प्रकल्प अधिकाºयांवर फौजदारी दाखल करण्यासाठी नव्या अधिकाºयांकडे जबाबदारी सोपविली आहे.फौजदारीसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगगायकवाड समितीच्या अहवालानुसार दोषींवर कठोर कारवाईसाठी शासनाने नव्याने पी.डी. करंदीकर समिती गठित केली आहे. दोषी पीआेंवर फौजदारी दाखल करण्यासाठी २० जून ही तारीख निश्चित केली आहे. त्यानुसार करंदीकर समितीने शुक्रवारी आदिवासी विकास विभागाच्या नागपूर अपर आयुक्तांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. पोलिसांत फौजदारीबाबत तक्रार नोंदविताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत सूचना केली.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारnewsबातम्या