शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

राज्य घटनेविषयी लोकांच्या मनात जागृती निर्माण व्हावी

By admin | Updated: November 27, 2015 00:25 IST

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार करून ती देशाला समर्पित केली.

संविधान दिन : कुलगुरू मोहन खेडकर यांचे प्रतिपादनअमरावती : २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार करून ती देशाला समर्पित केली. या राज्यघटनेविषयी लोकांच्या मनात जागृती निर्माण व्हावी आणि तिचा आदर भारतीयांच्या मनामध्ये असावा, असे प्रतिपादन कुलगुरू मोहन खेडकर यांनी गुरूवारी येथे केले. येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात संविधान दिन कार्यक्रमात ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, कुलसचिव अजय देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व्ही.एस. सपकाळ, परीक्षा नियंत्रक जे.डी. वडते, वित्त व लेखाधिकारी शशीकांत आस्वले यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी व कमर्चारी बहुसंख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना कुलगुरु खेडकर म्हणाले, २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. शासनाने देखील या दिनाचे औचित्य साधून संविधान दिन सर्वत्र साजरा करण्याबाबतचा शासन निर्णय घेतला आहे. देशाचे संविधान हे ग्रंथ म्हणून भारतीयांनी स्वीकार करणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. देशाचे संविधानाने न्याय, समता, बंधुत्व प्रदान केले आहे. सामान्य माणसाला संविधानामुळे जगण्याचा अधिकार बहाल झाला आहे. शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती ही वर्षभर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून संविधान दिन विद्यापिठात साजरा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्रात संविधान दिवस साजराविद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्रात संविधान दिवस साजरा करण्यात आला.यावेळी कुलगुरू मोहन खेडकर, प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, कुलसचिव अजय देशमुख यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राज्यघटनेचे सुद्धा पूजन करण्यात आले. मुलनिवासी संघ महाराष्ट्र राज्य संघाचे अध्यक्ष निलिमा भटकर, राहुल देशमुख व जिल्हा संघटन सचिव राकेश चौरपगार यांनी यावेळी कुलगुरू मोहन खेडकर, प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, कुलसचिव अजय देशमुख यांना संविधान उद्देशिकेची लॅमिनेटेड प्रत ससन्मान भेट दिली. याशिवाय विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख, कमर्चारी व विद्यार्थ्यांना उद्देशिकेची प्रत वितरीत करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्राचे समन्वयक सचिन गायकवाड, समाजशास्त्र विभाग प्रमुख के.बी. नायक, किशोर राऊत, कायर्कारी अभियंता श्री शशीकांत रोडे जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर, मुलनिवासी संघाचे प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते.