शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

ग्रा.पं.च्या १८४ सदस्य पदांसाठी आज मतमोजणी

By admin | Updated: July 27, 2015 00:25 IST

जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींच्या ३० ग्रामपंनिवडणुकांमध्ये १८४ सदस्य पदांसाठी शनिवारी ७३.८६ टक्के मतदान झाले.

७४ टक्के मतदान : २१ हजार ९५४ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्कअमरावती : जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींच्या ३० ग्रामपंनिवडणुकांमध्ये १८४ सदस्य पदांसाठी शनिवारी ७३.८६ टक्के मतदान झाले. यामध्ये १० हजार ३५९ स्त्री व ११ हजार ५९५ पुरुष अशा एकूण २१ हजार ९५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीची मतमोजण सोमवार २७ जुलै रोजी होणार आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील शिरपूर ग्रामपंचायत अविरोध निवडून आली आहे. चिखलदरा तालुक्यातील सोमठाणा, काकाझरी व अढाव या ग्रामपंचायतींमध्ये दाखल उमेदवारी अर्जाला जात वैधता प्रमाणपत्र न जोडल्यामुळे सर्व अर्ज रद्द झाले होत. तसेच पोटनिवडणुकीची ४८ सदस्यपदांसाठी एकही अर्ज सादर न झाल्याने या ठिकाणी पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनात एप्रिल व जुलै या दोन टप्प्यांत जवळपास ६०० ग्रामपंचायतींच्या निवडणुका कुठलीही तक्रार व गालबोट न लागता सुरळीत पार पडल्यात. शनिवारी सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत सकाळी ७.३० ते सायंकाळी ९.३० या वेळात अचलपूर तालुक्यात ६५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अमरावती ४२८, अंजनगाव सुर्जी ११३१, भातकुली ३१०७, चांदूरबाजार ४१०, चांदूररेल्वे ८३७, चिखलदरा १६६६, दर्यापूर १३१५, धामणगाव १३२१, धारणी ३३०५, मोर्शी १९१, नांदगाव खंडेश्वर ६२४९, तिवसा ८०० व वरुड तालुक्यात ५४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी ७३.८६ आहे. (प्रतिनिधी)