शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

वरूडमधील २१ हजार हेक्टरवरील कपाशी बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 05:00 IST

सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेले बाधित क्षेत्र २३ हजार २८४ हेक्टर आहे. बाधित शेतकरी संख्या ४४ हजार ३२० आहे. जिरायत पिकाखालील बाधित क्षेत्र २२ हजार ७८५ व बाधित शेतकरी संख्या ४३ हजार ३१० आहे. फळपीक वगळता बागायती क्षेत्राच्या नुकसानाचे बाधित क्षेत्र ०.५५ व शेतकरी संख्या दोन आहे. फळपिकाखाली बाधित क्षेत्र ४९८.६७ असून, शेतकरी संख्या १ हजार ८ आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक नुकसान : जिल्ह्यात २३ हजार हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे पारंपरिक पिके व फळपिकांच्या बाधित क्षेत्राबाबत नुकसानभरपाईसाठी १६ कोटी ३९ लाख २६ हजार २४५ रुपये अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे करण्यात आली आहे. सुमारे २३ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके या पावसामुळे मातीमोल झाले. या २३ हजार हेक्टरपैकी एकट्या वरूड तालुक्यातील २१ हजार हेक्टर शेती आहे, ज्यात कपाशीची लागवड करण्यात आली होती. वरूड तालुक्यातील कपाशी पूर्णपणे बाद झाली.सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेले बाधित क्षेत्र २३ हजार २८४ हेक्टर आहे. बाधित शेतकरी संख्या ४४ हजार ३२० आहे. जिरायत पिकाखालील बाधित क्षेत्र २२ हजार ७८५ व बाधित शेतकरी संख्या ४३ हजार ३१० आहे. फळपीक वगळता बागायती क्षेत्राच्या नुकसानाचे बाधित क्षेत्र ०.५५ व शेतकरी संख्या दोन आहे. फळपिकाखाली बाधित क्षेत्र ४९८.६७ असून, शेतकरी संख्या १ हजार ८ आहे.बाधित जिरायत शेती क्षेत्रात चांदूर रेल्वे तालुक्यात कपाशीचे १ हजार ६२५ हेक्टर, धामणगाव रेल्वे तालुक्यात कपाशीचे १३४.९४, व तुरीचे ३.२० हे असे एकूण १४०.१४ हेक्टर, वरूड तालुक्यात कपाशीचे २१ हजार हेक्टर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात कपाशीचे १७.५६ हेक्टर, तुरीचे २.५० हेक्टर, मूगाचे ०.२० हेक्टर असे एकूण २०.२६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. फळपीक वगळता बागायती क्षेत्रातील अंजनगाव सुर्जी येथील ०.५ हेक्टर केळी क्षेत्र व ०.०५ हळद असे एकूण ०.५५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले.सप्टेंबर महिन्यात संत्री फळपिकाखालील ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या क्षेत्रात भातकुली तालुक्यात ५.२३ हेक्टर, चांदूर रेल्वे तालुक्यात ४८८.२३ हेक्टर, मोर्शी तालुक्यात ३.३ हेक्टर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ०.४१ हेक्टर, चिखलदरा तालुक्यात १.५० हेक्टर असे एकूण ४९८.६७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती