शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

कोरोना; तीन बळी, ३८० पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्ह्यात शनिवारी तीन कोरोनाग्रस्तांचे मृत्यू झाल्याने संक्रमितांचे मृत्यूची संख्या ६२४ झाली आहे. याशिवाय शनिवारी ३८० अहवाल पॉझिटिव्ह ...

अमरावती : जिल्ह्यात शनिवारी तीन कोरोनाग्रस्तांचे मृत्यू झाल्याने संक्रमितांचे मृत्यूची संख्या ६२४ झाली आहे. याशिवाय शनिवारी ३८० अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४४,९३८ झालेली आहे.

शहरात रविवारी राज्यसेवा परीक्षा असल्याने केंद्रावरील प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे दोन-तीन दिवसांत चाचण्यांची संख्यावाढ झाल्याचे दिसून आहे. शनिवारी आतापर्यंतच्या उच्चांकी ४,६८८ चाचण्या करण्यात आल्या व यामध्ये जिल्ह्यास दिलासाजनक अशी ८.१० टक्के पॉझिटिव्हिटी नोंद झालेली आली.

दरम्यान, जिल्ह्यात २० पथकांद्वारा दंडात्मक कारवाया सुरू आहे. याशिवाय महापालिका पथकांद्वाराही शहरांत मोठ्या प्रमाणात कारवाया सुरूच आहे. मात्र, शहरातील इतवारा बाजार परिसरात अजूनही बहुतेक आस्थापनांमध्ये त्रिसूत्रीचे पालन होताना दिसत नाही. प्रशासनाद्वारा या भागात दंडात्मक कारवाया कमी प्रमाणात होत असल्याने. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे जिल्हा प्रशासनासह महापालिका प्रशासनासमोर आव्हान आहे.

बॉक्स

शनिवारचे कोरोनामृत्यू

०००००००००

००००००००००००००००