शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

उदखेड-तरोडा पांदण रस्त सुरू ठेवा, अन्यथा रेल रोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:14 IST

मोर्शी तालुक्यातील ऊदखेड येथील पंधराशे ते दोन हजार शेतकऱ्यांचा पांदण रस्ता फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. परंतु तेथून अमरावती ...

मोर्शी तालुक्यातील ऊदखेड येथील पंधराशे ते दोन हजार शेतकऱ्यांचा पांदण रस्ता फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. परंतु तेथून अमरावती नरखेड रेल्वे लाईन गेल्याने तो बंद करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांचा संत्रा, मोसंबी परदेशात नेण्यासाठी व कापूस, तूर आदी कडधान्य आणणताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा पांदण रस्ता बंद न करता रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे पूल बनविण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात आली. याबाबत ग्रामपंचायत ऊदखेड येथे ठराव मंजूर करून सन २०११ पासून रेल्वे खाते व या विभागाचे खासदार यांच्याकडे सतत पाठपुरावा करूनसुद्धा शासन व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संबंधित शेतकरी ग्रामस्थांचा आहे. रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे फाटक अथवा रेल्वे पूल बनवून शेतकऱ्यांसाठी हा पांदम रस्ता त्वरित मोकळा करावा, अन्यथा रेल रोको आंदोलनाचा इशारा मोहन अढाऊ, किशोर पाटील, लीलाधर पारवे, दादाराव पारवे, अंकुश पोहकर, राजू पोहकर, भय्यासाहेब पोहकर, संतोष पारवे, राजूभाऊ मेश्राम, विनायकराव जवंजाळ, भागवतराव भोंडे, भीमराव सरदार, शुभम मसलाने, प्रवीण चौधरी, तुळशीदास सोळंके, किशोर पोहोकार, गोपाल पोहोकार, दिलीप उतखेडे, चेतन उतखेडे, विनोद लुंगे, विलास लुंगे, भास्कर लुंगे, रमेशराव धावट, अशोक धावट आदी शेकडो शेतकऱ्यांनी दिला आहे.