शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी दोन हजार वार्डांची निर्मिती

By admin | Updated: March 11, 2015 00:27 IST

जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल मार्च महिन्यात वाजणार आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी पुर्ण केली आहे़ ....

मोहन राऊत अमरावतीजिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल मार्च महिन्यात वाजणार आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी पुर्ण केली आहे़ तब्बल १ हजार ७७३ वार्डाची निर्मीती केली असून प्रारूप मतदार यादी प्रकाशीत केली आहे़ दरम्यान, मंगळवारी शेवटच्या दिवशी चारशे ग्रामपंचायती मधील प्रकाशीत झालेल्या या यादीवर गाव पुढाऱ्यांनी आक्षेप नोंदवीला दरम्यान पुर्णत: सुनावणी सायंकाळ पर्यंत तहसील कार्यालयात करण्यात आली आहे़लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती निवडणुकीनंतर २० मार्च दरम्यान जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे़ तब्बल ४ हजार ७५८ उमेदवारांना १ हजार ७७३ वार्डातून निवडून द्यायचे आहे़ यासाठी जिल्हा प्रशासनाने या पूर्वीच प्रत्येक ग्रामपंचायती निवडणुकीला पात्र असलेल्या मतदारांची प्रारूप यादी प्रसिध्द केली आहे़ ५ मार्च पर्यंत या यादीवर आक्षेप नोंदविणे गरजेचे होते़ जिल्ह्यातील चारशे ग्रामपंचायत मधील राजकीय पुढाऱ्यांनी या प्रारूप यादीवर आक्षेप घेतला आहे़ दरम्यान, सोमवार व मंगळवार या दोन दिवस तहसील कार्यालयात गाव पुढाऱ्यांनी नोंदविलेल्या मतदार यादीत नाव नसणे, तसेच नावा मध्ये चूक असणे, एखाद्या मतदारांचे नाव दुसऱ्या वार्डात समाविष्ट झाले अशा आक्षेपांवर सुनावणी केली आता या यादीत दुरूस्ती करून अंतीम मतदार यादी १४ मार्च रोजी प्रसिध्द होणार आहे़ व २० मार्च दरम्यान ५५२ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची तारीख घोषीत होवून त्वरित त्याच दिवशी आचार संहिता लागणार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे आहे.