शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

दिलासा, ९६.४९ टक्के रुग्ण संक्रमणमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:16 IST

अमरावती : जिल्ह्यात चार महिन्यांत कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला तसाच माघारला. मात्र, या कालावधीत संक्रमणमुक्त नागरिकांचा टक्काही वाढल्याने जिल्ह्याला ...

अमरावती : जिल्ह्यात चार महिन्यांत कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला तसाच माघारला. मात्र, या कालावधीत संक्रमणमुक्त नागरिकांचा टक्काही वाढल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. सद्यस्थितीत ९१ हजार ७२२ व्यक्ती संक्रमणमुक्त झाल्या आहेत. हा टक्का उच्चांकी ९६.४९ आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ७०,४६९ संक्रमितांची नोंद झाली, तर याच कालावधीत ७० हजार ५०५ रुग्ण संक्रमणमुक्तही झाले आहेत. सर्वाधिक २८,८०१ संक्रमणमुक्त नागरिकांची मे महिन्यात नोंद झाली आहे. दुसऱ्या लाटेच्या ‘पिक’मध्ये सक्रिय रुग्णांचा आकडा आठ हजारांपर्यंत पोहोचला होता. तो आता १,८१३ वर असल्याने कोरोना हॉस्पिटल आता ओस पडू लागल्याची सुखद वार्ता आहे.

जिल्ह्यात पहिल्या कोरोना संक्रमितांची नोंद ४ एप्रिल २०२० झाली होती व त्याचे हायरिस्कमधील पाच व्यक्ती २१ एप्रिल रोजी डिस्चार्ज झाल्या होत्या. तेव्हापासून ते आतापर्यंत तब्बल ९१ हजार ७२२ नागरिक संक्रमणमुक्त झाले आहेत. दुसऱ्या लाटेत संक्रमणमुक्तीचा टक्का माघारला होता. ८५ टक्क्यांपर्यंत जिल्ह्याची स्थिती आलेली होती. त्यावेळी सक्रिय रुग्णांची संख्यावाढ व रोज नोंद होणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने ही स्थिती ओढावली होती. परंतु, जिल्हा आता या संकटातून सावरला आहे.

पाॅईंटर

यंदाची स्थिती

जानेवारी : २,१९६

फेब्रुवारी : ३,३१६

मार्च : १५,३८२

एप्रिल : १२,६८३

मे : २८,८६१

१३ जून : ५,२६५

बॉक्स

सातव्या दिवशी डिस्चार्ज

जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात १५ दिवसांनंतर सलग दोन टेस्ट निगेटिव्ह आल्यासच रुग्णांना डिस्चार्ज दिला जात होता. त्यानंतर दहाव्या दिवशी डिस्चार्ज दिला जात असे. आता रुग्णसंख्या वा