शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

फसव्या कर्जमाफी विरोधात काँग्रेसचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:13 IST

राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जी घोषणा केली ते पूर्णत: फसवी आहे.

बैठकीत निर्धार : संपूर्ण सातबारा कोराच हवालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जी घोषणा केली ते पूर्णत: फसवी आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या या फसव्या कर्जमाफीसाठी आता जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीच्यावतीने तीव्र लढा उभारण्याचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. कर्जमाफीसाठी जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचे अर्ज करून घेतले जाणार आहेत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्ष निवडणूक निरीक्षक सतिंदर पाल सिंह गिल, पक्ष निरीक्षक बंडू सावरबांधे, शेखर शेंडे, आ. वीरेंद्र जगताप, यशवंत शेरेकर, नरेंशचंद्र ठाकरे, केवलराम काळे, विद्या देडू, झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती जयंत देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी बैठकीत केंद्र व राज्यातील भाजप सरकारने निवडणूकीत अनेक आश्वासने नागरिक व शेतकऱ्यांना दिलीत. मात्र केवळ घोषणा बाजी करून सर्वसामान्याचे जगणे मुश्किल करणाऱ्या भाजप सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. याशिवाय बैठकीत काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बाबीवरही विस्तुत चर्चा करण्यात आली. बैठकीला सुधाकर भारसाकळे, रावसाहेब लंगोटे, बंडू देशमुख, प्रकाश काळबांडे,किशोर बोरकर, गिरीश कराळे, सतीश हाडोळे, प्रमोद दाळू, राजू कुरेशी, अभिजित देवके, बापुराव गायकवाड, वासंती मंगरोळे व पदाधिकारी उपस्थित होते.