शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

काँग्रेसचा तहसीलमध्ये ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:32 IST

आॅनलाईन लोकमतअंजनगाव सुर्जी : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील तहसील कार्यालयात तालुकाध्यक्ष सुरेश आडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता ठिय्या आंदोलन करण्यात आले.गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीच्या पिकाचे ९० टक्क््यांवर नुकसान झाले आहे. आता वातावरणातील बदलामुळे तुरीचे पीक अळीच्या प्रादुर्भावामुळे हातचे जात आहे. मागील वर्षाचे नाफेडने खरेदी केलेल्या तुरीची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली ...

ठळक मुद्देनुकसानभरपाई द्या : अंजनगाव सुर्जी, तिवसा तालुक्यात शेतकºयांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन

आॅनलाईन लोकमतअंजनगाव सुर्जी : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील तहसील कार्यालयात तालुकाध्यक्ष सुरेश आडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता ठिय्या आंदोलन करण्यात आले.गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीच्या पिकाचे ९० टक्क््यांवर नुकसान झाले आहे. आता वातावरणातील बदलामुळे तुरीचे पीक अळीच्या प्रादुर्भावामुळे हातचे जात आहे. मागील वर्षाचे नाफेडने खरेदी केलेल्या तुरीची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही अशा दुष्काळी परिस्थितीत वीज वितरण कंपनीकडून शेतातील वीज कनेक्शन बंद करण्याचा सपाटा लावलेला आहे. त्यामुळे यावेळी संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शासनाकडून प्हेक्टरी ५० हजार रूपये नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळावी आणि कर्जमाफी व वीजबिलमाफी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.ठिय्या आंदोलनामध्ये तालुकाध्यक्ष सुरेश आडे, शिवाजी हरणे, नरेंद्र निचळ, सुफी, चंद्रशेखर घोगरे, शिवरतन घोगरे, मुरलीधर तुरखडे, सत्यविजय निपाणे, शाम गायगोले, भास्करराव हरणे, प्रशांत गायगोले, आदिलभाई, सुरेश काकड, पुरुषोत्तम घोगरे, बबलू काळमेघ, हिम्मतराव आठवले, विशाल सपाटे, ज्ञानेश्वर मुरतकर, गजानन घुरडे, अमर शिंगणे, दिनेश देशमुख, श्रीकृष्ण गावंडे, भा. इं. इंगोले, सुषमा कोकाटे, नलिनी गोमासे, भोजराज कावरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.