शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

तूर खरेदीच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:08 IST

शासनाने बंद केलेली तूर खरेदी केंद्र दोन दिवसांत सुरू न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना दिलेल्या निवेदनातून जिल्हा काँग्रेसने दिला आहे.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर धडक : केंद्र सुरू न केल्यास आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने बंद केलेली तूर खरेदी केंद्र दोन दिवसांत सुरू न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना दिलेल्या निवेदनातून जिल्हा काँग्रेसने दिला आहे.जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तूर खरेदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेतली. जिल्हाभरात अद्यापही ३४ हजार शेतकऱ्यांच्या घरात तूर पडून असल्याचे बबलू देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच जिल्ह्यातील ७० हजार १९७ शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली असताना, अद्यापही ३४ हजार ६८५ टोकनधारक शेतकरी आहे. याशिवाय इतरही शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे. असे असताना जिल्हाभरातील १२ ठिकाणचेही शासकीय तूर खरेदी केंद्र शासनाने १५ मेपासूृन बंद केली आहे. त्यामुळे या वंचित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बंद असलेली तूर खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा जिल्हाभर काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, माजी आमदार केवलराम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती जयंत देशमुख, बाळासाहेब हिंगणीकर, सुधाकर भारसाकळे व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.तुरीची खरेदी पूर्ण न करताच ही खरेदी केंद्र बंद केली. भाजप सरकार हे शेतकरीविरोधी व थापाडे असल्याचा आरोप आ. वीरेंद्र जगताप यांनी केला. याप्रसंगी शिवाजी हरणे, बाळासाहेब टोळे, किशोर देशमुख, रत्नाकर करुले, श्रीपाल पाल आदी उपस्थित होते.