शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

तूर खरेदीच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:08 IST

शासनाने बंद केलेली तूर खरेदी केंद्र दोन दिवसांत सुरू न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना दिलेल्या निवेदनातून जिल्हा काँग्रेसने दिला आहे.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर धडक : केंद्र सुरू न केल्यास आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने बंद केलेली तूर खरेदी केंद्र दोन दिवसांत सुरू न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना दिलेल्या निवेदनातून जिल्हा काँग्रेसने दिला आहे.जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तूर खरेदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेतली. जिल्हाभरात अद्यापही ३४ हजार शेतकऱ्यांच्या घरात तूर पडून असल्याचे बबलू देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच जिल्ह्यातील ७० हजार १९७ शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली असताना, अद्यापही ३४ हजार ६८५ टोकनधारक शेतकरी आहे. याशिवाय इतरही शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे. असे असताना जिल्हाभरातील १२ ठिकाणचेही शासकीय तूर खरेदी केंद्र शासनाने १५ मेपासूृन बंद केली आहे. त्यामुळे या वंचित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बंद असलेली तूर खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा जिल्हाभर काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, माजी आमदार केवलराम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती जयंत देशमुख, बाळासाहेब हिंगणीकर, सुधाकर भारसाकळे व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.तुरीची खरेदी पूर्ण न करताच ही खरेदी केंद्र बंद केली. भाजप सरकार हे शेतकरीविरोधी व थापाडे असल्याचा आरोप आ. वीरेंद्र जगताप यांनी केला. याप्रसंगी शिवाजी हरणे, बाळासाहेब टोळे, किशोर देशमुख, रत्नाकर करुले, श्रीपाल पाल आदी उपस्थित होते.