शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

‘कर्जमाफी’साठी काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:08 IST

शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, त्याबाबत बँकांना अजूनही ठोस अशा सूचना व आदेश प्राप्त झाले नाही,

तहसीलदारांना निवेदन : तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, त्याबाबत बँकांना अजूनही ठोस अशा सूचना व आदेश प्राप्त झाले नाही, तसेच १० ह रुपये ची तत्काळ मदतही मिळाली नसल्याने सोमवारी जिल्ह्यात विविध तालुका मुख्यालयी स्थानिक काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार ३० जून २०१७ पर्यंतच्या सर्व थकबाकीदारांना सरसकट कर्जमाफी द्यावी, नागरी बँका, मायक्रो फायनान्स, पतसंस्था यांच्याकडून घेतलेले कर्ज माफ करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. तिवसा तालुक्यात तहसीलदार राठोड यांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष मुकुंद देशमुख दिलीप काळबांडे, संजय देशमुख, लुकेश केने, राजकन्या खाकसे, वैभव वानखडे, भारत ढोणे, बबलू मक्रमपुरे, रविभाऊ राऊत ,प्रकाश माहोरे, दीपक पावडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दर्यापुरात तहसीलवर मोर्चा दर्यापूर : शासनाच्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात तालुका काँग्रेसने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, दुबार पेरणीचा मोबदला मिळालाच पाहिजे, या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, बापूसाहेब कोरपे, सुनील गावंडे, अभिजित देवके, शशांक धर्माळे, बबन देशमुख, बळवंत वानखडे, दिलीप चव्हाण यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.अंजनगावातही ठिय्या आंदोलन अंजनगाव : काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश आडे यांच्या नेतृत्त्वात तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २० हजार रुपयांची मदत करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अरुण चौखंडे, हेमंत येवले, प्रदीप देशमुख, सुभाष गीते, बाबुराव साबळे, सत्यविजय निपाने, गजानन वानखडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.