शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
5
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
6
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
7
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
8
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
9
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
10
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
11
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
12
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
13
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
14
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
15
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
16
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
17
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
18
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
19
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
20
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)

यंदा पीक विमा काढावा की नाही, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:09 IST

गतवर्षी मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा विमा काढल्यानंतर ही पिके पूर्णपणे वाया गेली. दर्यापूर-अंजनगाव विधानसभेच्या आमदारांनी शेतकऱ्यांना पंधरा दिवसात ...

गतवर्षी मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा विमा काढल्यानंतर ही पिके पूर्णपणे वाया गेली. दर्यापूर-अंजनगाव विधानसभेच्या आमदारांनी शेतकऱ्यांना पंधरा दिवसात विमा मिळाला नाही, तर कंपनीवर गुन्हे दाखल करू, अशी घोषणा केली होती. मात्र, ॉआजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. गतवर्षी मूग, उडिदाचे पीक यलो व्हायरसमुळे नष्ट झाले होते. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतात जाऊन त्याची पाहणी केली. मात्र, तालुक्यातील सहा मंडळांपैकी एकाच मंडळातील शेतकऱ्यांना विमा परतावा मिळाला. यासंदर्भात जिल्हाक्काऱ्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले. दुसरीकडे आमदार बळवंत वानखडे यांनी विमा कंपनीला केंद्र सरकारकडून निधी आलेला नसल्यामुळे विमा रखडलेला असून शेतकऱ्यांना तो लवकरच मिळेल, असे सांगितले.