शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्ह्यातील ५३४ ग्रामपंचायत निवडणुकांविषयी संभ्रम

By admin | Updated: March 31, 2015 00:23 IST

राज्य निवडणूक आयोगाच्या २७ मार्च रोजीच्या सुधारीत आदेशानुसार जिल्ह्यातील ५३४ ग्रामपंचायतच्या

अधिसूचनाच नाही : १४ तहसीलदारांवर निलंबन कारवाईचे आयोगाचे आदेशअमरावती: राज्य निवडणूक आयोगाच्या २७ मार्च रोजीच्या सुधारीत आदेशानुसार जिल्ह्यातील ५३४ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक व ५० ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारला १४ तालुक्यात अधिसूचना प्रसिध्द झाली नाही. त्यामूळे मंगळवार ३१ मार्चपासून नामांकन अर्ज देणे व स्वीकारणे ही प्रक्रिया प्रभावित झाली आहे. आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सर्व तहसीलदारांना कर्तव्य पार पाडीत नसल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश प्रधान सचिव व विभागीय आयुक्तांना दिले आहे. ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया बाधित होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश मूळ निवडणूक कार्यक्रमातील परिच्छेद ९ नुसार आयोगाने विभागीय आयुक्तांना दिले आहेत. तहसीलदार कर्तव्य पार पाडीत नसल्याने २ आॅगस्टच्या २००६ परिपत्रकानुसार तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई तत्काळ करुन तसेच अशा तहसीलदारांऐवजी तहसीलदार यांच्यापेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या गटविकास अधिकारी तसेच इतर तत्सम अधिकारी त्यांच्याकडे ग्रामपंचायत निवडणूक संदर्भातील दिनांक २७ जानेवारी १९९५ च्या आयोगाच्या आदेशानुसार तहसीलदारांकडे सोपविलेले अधिकार तत्काळ प्रदान करावेत.