शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:16 IST

राजुरा बाजार : वर्धा जिल्ह्यातील शेती कसण्यासाठी निंभार्णी ते सिरसोली या गावांना जोडणारा वर्धा नदीवरील पूल नसल्याने १५० ते ...

राजुरा बाजार : वर्धा जिल्ह्यातील शेती कसण्यासाठी निंभार्णी ते सिरसोली या गावांना जोडणारा वर्धा नदीवरील पूल नसल्याने १५० ते २५० एकर शेती पडीक राहू शकते. २००८ पासून ग्रामस्थ याबाबत मागणी करीत आहेत.

आशिष वाघ, शरद चव्हाण, भैया वाघ, बबन वाघ, मनीष पाथरे, अंकुश पानबुडे, गोपाल कुरवाडे यांच्यासह ग्रामस्थांनी १३ वर्षांपासून पाठपुरावा केला. पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार देवेंद्र भुयार, खासदार रामदास तडस, आमदार अमर काळे, आमदार दादाराव केचे यांनासुद्धा निवेदन दिले. पण, अद्याप निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे घेत शेत गाठावे लागते.

--------------

माजी पोलीस पाटील असल्याने २००७ पासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. व्हीएनआयटीने मोजमाप केले, पण निधी मिळाला नाही. या विषयात पुढील महिन्यात आंदोलन करणार आहोत.

- आशिष वाघ, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, आष्टी (शहीद)

------------------

दोन्ही जिल्ह्यातील आमदारांकडे, मंत्रालयात चकरा घालत आहोत. परंतु याकडे कोणत्याच नेत्याचे लक्ष नाही. त्यामुळे वर्धा नदीपात्रात आंदोलन करणार आहोत.

- शरद चव्हाण, शेतकरी, सिरसोली (आष्टी शहीद)