शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

वर्धा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:16 IST

राजुरा बाजार : वर्धा जिल्ह्यातील शेती कसण्यासाठी निंभार्णी ते सिरसोली या गावांना जोडणारा वर्धा नदीवरील पूल नसल्याने १५० ते ...

राजुरा बाजार : वर्धा जिल्ह्यातील शेती कसण्यासाठी निंभार्णी ते सिरसोली या गावांना जोडणारा वर्धा नदीवरील पूल नसल्याने १५० ते २५० एकर शेती पडीक राहू शकते. २००८ पासून ग्रामस्थ याबाबत मागणी करीत आहेत.

आशिष वाघ, शरद चव्हाण, भैया वाघ, बबन वाघ, मनीष पाथरे, अंकुश पानबुडे, गोपाल कुरवाडे यांच्यासह ग्रामस्थांनी १३ वर्षांपासून पाठपुरावा केला. पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार देवेंद्र भुयार, खासदार रामदास तडस, आमदार अमर काळे, आमदार दादाराव केचे यांनासुद्धा निवेदन दिले. पण, अद्याप निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे घेत शेत गाठावे लागते.

--------------

माजी पोलीस पाटील असल्याने २००७ पासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. व्हीएनआयटीने मोजमाप केले, पण निधी मिळाला नाही. या विषयात पुढील महिन्यात आंदोलन करणार आहोत.

- आशिष वाघ, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, आष्टी (शहीद)

------------------

दोन्ही जिल्ह्यातील आमदारांकडे, मंत्रालयात चकरा घालत आहोत. परंतु याकडे कोणत्याच नेत्याचे लक्ष नाही. त्यामुळे वर्धा नदीपात्रात आंदोलन करणार आहोत.

- शरद चव्हाण, शेतकरी, सिरसोली (आष्टी शहीद)