शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संपाचा फटका, दोन रेल्वेगाड्या रद्द

By admin | Updated: January 22, 2015 00:17 IST

रेल्वे प्रशासनाने खासगीकरणाचे धोरण अवलंबल्याच्या विरोधात टाटानगर येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी या धोरणाविरोधात बुधवारी अचानक संप पुकारला.

अमरावती : रेल्वे प्रशासनाने खासगीकरणाचे धोरण अवलंबल्याच्या विरोधात टाटानगर येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी या धोरणाविरोधात बुधवारी अचानक संप पुकारला. या संपाचा फटका देशभऱ्यातील प्रवाशांना बसला. विशेषत: नागपूर-मुंबई या दरम्यान जाणाऱ्या हावडा-कुर्ला शालिमार एक्सप्रेस, हावडा-पुणे, आझाद हिंद एक्सप्रेस या रेल्वेगाड्या रद्द करण्याचा प्रसंग ओढावला. या रेल्वेगाड्यांनी जाणाऱ्या प्रवाशांना तिकीट रद्द करावे लागले. रेल्वेने प्रवासाचे भाडेसुद्धा परत दिले. मात्र प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या काही विभागात खासगीकरण सुरू केले आहे. या धोरणाचा कम्युनिस्ट पक्षाने जोरदार विरोध चालविला आहे. याच श्रुंखलेत टाटानगर येथे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या नेतृत्वात बुधवारी संप पुकारण्यात आला. टाटानगर येथून जाणाऱ्या सर्वच गाड्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी रोखून धरल्याची माहिती आहे. परिणामी बडनेरा मार्गे जाणाऱ्या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या. उर्वरित गाड्या नियमित वेळेवर सोडण्यात आल्याची माहिती आहे. आझाद हिंद एक्सप्रेसने पुणेकडे जाणाऱ्या प्रवाशांना अचानक प्रवास रद्द करण्याचा प्रसंग ओढावल्याने ट्रॅव्हल्सने पुणे गाठावे लागले. गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, अमरावती - मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-अमरावती इंटरसिटी एक्स्प्रेस, अमरावती - नागपूर पॅसेंजर या गाड्या नियमित सोडण्यात आल्यात. काही गाड्या इटारसीमार्गे सुटल्याची माहिती आहे.