शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांची दमछाक वातावरणाच्या बदलामुळे शेतकऱ्याची होत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:13 IST

गतवर्षी पावसाळा मोठ्या प्रमाणात व समाधानकारक झाला. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या विहिरींना तसेच बोअरला बऱ्यापैकी पाणी असल्याने यावर्षी उन्हाळी पीक ...

गतवर्षी पावसाळा मोठ्या प्रमाणात व समाधानकारक झाला. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या विहिरींना तसेच बोअरला बऱ्यापैकी पाणी असल्याने यावर्षी उन्हाळी पीक घेण्याचे शेतकऱ्यांनी ठरवले. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे ती पिके हातातून जातील काय, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

एकीकडे कोरोना संसर्गाची भीती, तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे पिके नष्ट होण्याची धास्ती शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक

करीत आहेत. गतवर्षी भुईमूग काढण्याकरिता शेतकऱ्यांना अत्यल्प खर्च आला. परंतु, यावर्षी लॉकडाऊनमुळे मजूर मिळेनासे झाले आहेत. त्यातच जवळपास सर्वच शेतकरी एकाच वेळी पिकांची काढणी करीत असल्याने मजुराची कमतरता भासत आहे. जो शेतकरी मजुरी जास्त देईल, त्या शेतकऱ्याकडे मजूर पसंती देत आहेत. यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विहिरींना बऱ्यापैकी पाणी असल्याने मोठ्या प्रमाणात सिंचनक्षेत्र वाढले गेले. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे आता मात्र शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फजिती होत असल्याने हातातोंडाशी आलेले पीक आपल्या घरी येईल की नाही, या विचारात मात्र शेतकरी दिसून येत आहेत.