शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

दीपाली आत्महत्याप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली राज्यपालांंची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:13 IST

एम. एस. रेड्डी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हे नोंदवा; जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांची संदिग्ध भूमिका अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल ...

एम. एस. रेड्डी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हे नोंदवा; जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांची संदिग्ध भूमिका

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश शासनाला द्यावे, अशी त्यांनी मागणी केली.

चित्रा वाघ यांनी ५ एप्रिलला राज्यपालांची भेट घेतली. दीपाली आत्महत्याप्रकरणी आतापर्यंत झालेला घटनाक्रम त्यांच्यासमोर ठेवला. गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक़ विनाेद शिवकुमार याचे निलंबन झाले असून, तो न्यायालयीन कोठडीत आहे. दीपाली चव्हाण गर्भवती असताना जाणूनबुजून तिला त्रास देण्यात आला. ज्यात तिचा गर्भपात झाला. ज्यामुळे तिला दोन दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागले. त्या दिवसाचे वेतन कापण्यात आले. तिचा सहा, सात महिन्यांचा पगार थांबवून तिची आर्थिक काेंडी करण्यात आली. तिला वेळोवेळी अपमानित करण्यात आले. दीपाली यांना झालेल्या त्रासाची तिने वेळोवेळी कल्पना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांना दिलेली होती. पण, त्यांनी दुर्लक्ष केले. रेड्डी यांनी वेळीच लक्ष दिले असते तर कदाचित दीपाली आज आपल्यामध्ये असती, असे वाघ म्हणाल्या. त्यामुळे रेड्डी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हे नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली.

----------------

पोलीस अधीक्षकांची भूमिका संदिग्ध

या सर्व प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांची भूमिका संदिग्ध आहे. एवढेच नव्हे तर आरएफओ संघटनेचे तसे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी हा तपास अमरावती एसपीकडूनकाढून घेण्यात यावा. एखाद्या सक्षम आयपीएस अधिकाऱ्यांकडे तपास सोपवावा, अशा मागणीचे निवेदन राज्यपाल कोश्यारी यांना चित्रा वाघ यांनी दिले आहे.