शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

चांदूरमध्ये १७ हजार हेक्टरचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 22:52 IST

रविवारी झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने तालुक्यातील २०,५५८ शेतकऱ्यांचे १७ हजार १०३ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला.

ठळक मुद्दे२० हजार ५५८ शेतकऱ्यांचा समावेश : संत्रा, कांदा, हरभरा, गहू पिकांना फटका

सुमित हरकुट।आॅनलाईन लोकमतचांदूरबाजार : रविवारी झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने तालुक्यातील २०,५५८ शेतकऱ्यांचे १७ हजार १०३ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला. अन्य तालुक्याच्या तुलनेत सर्वाधिक नुकसान चांदूरबाजार तालुक्यात झाले आहे.तालुक्यातील सात मंडळांतील १५४ गावांना गारपिटीने गारद केले. यात शेतकऱ्यांचा संत्रा, कांदा, हरभरा पिकाचे नुकसान झाले. चांदूरबाजार मंडळात ४२७८ हेक्टरमध्ये नुकसान झाले. बेलोरा मंडळात ४५० हेक्टर, तळेगाव मोहना मंडळात ३ हजार ४६९ हेक्टर, करजगाव मंडळात १९० हेक्टर, आसेगाव मंडळात ५९५ हेक्टर, शिरजगाव कसबा मंडळात ४ हजार ३१६, ब्राह्मणवाडा थडी मंडळात ३८०५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. संत्रापिकाचे ६ हजार ८९५ हेक्टर, कांदा पिकाचे १ हजार ५०३ हेक्टर, गहू १ हजार ७६७ हेक्टर, हरभरा ३ हजार ९३८ हेक्टर व अन्य पिकांचे १४० हेक्टरमधील नुकसान झाले. वादळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषिसेवक व मंडळ अधिकाºयांना दिले असल्याचे तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी सांगितले. याचे तातडीने सर्वेक्षण करून शासनाने मदत जाहीर करावी, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.अधिकारी-शेतकरी पंचनाम्यासाठी शेतातमहसूल विभाग, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यासह तलाठी, कृषिसेवक, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी सरपंच व गावातील दोन प्रतिष्ठित शेतकरी यांच्याशी संपर्क साधून शेतातील नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रारंभ झाला आहे. गारपिटीचा सर्वाधिक फटका शिरजगाव कसबा मंडळाला बसला आहे.तालुका कृषी अधिकाऱ्याचे पद रिक्तनुकसानीचा खरा अंदाज येण्यासाठी आणखी काही अवधी लागेल. कृषी व महसूल विभाग एकत्र काम करीत आहेत. मात्र, तालुका कृषी अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने कृषी विभागात समन्वयाचा अभाव आहे. खरी आकडेवारी महसूलला द्यावी, यासाठी कृषी विभागाचे अधिकारी चकरा मारत आहेत.अचलपूर तालुक्यातील ५७ गावांत नुकसानरविवारी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका अचलपूर तालुक्यातील ५७ गावांना बसला. त्यामध्ये अडीच हजार हेक्टरवर फळपिके, तर ३८७५ हेक्टरवरील शेती पिके असे एकूण ७९६९ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार निर्भय जैन यांनी दिली.