शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

काळजी घेत साजरे करा सण, उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:11 IST

धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समोर येणारे सर्व सण, उत्सव घरात राहूनच साजरे करा. त्यासाठी कुठलीही गर्दी होणार नाही ...

धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समोर येणारे सर्व सण, उत्सव घरात राहूनच साजरे करा. त्यासाठी कुठलीही गर्दी होणार नाही किंवा शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, याची काळजी प्रत्येक नागरिकाने घ्यावी. कोरोनाकाळात आपले कुटुंब अडचणीत येणार नाही, याचीही काळजी घेण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांनी केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, शहरांसह ग्रामीण परिसरातही तो झपाट्याने पसरत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. रात्री संचारबंदी आहे. गुढी पाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती असे अनेक सण-उत्सव आहेत. हे सण इतर वेळी आपण मोठ्या धूमधडाक्यात साजरे करीत असतो. परंतु, गतवर्षीप्रमाणे याही वर्षी कोरोनाने आपला पिच्छा सोडला नाही. त्यामुळे याही वर्षीही आपल्याला कर्तव्याची जाणीव ठेवत सण उत्सव घरगुती वातावरणात साजरे करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांनी केले आहे. लॉकडाऊन असताना तसेच कोरोनासंबंधी शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांनी करावे. पोलिसांना नियम व शिस्त पाळण्यास सहकार्य करावे, असे आवाहनदेखील यावेळी जाधव यांनी केले आहे.