शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

आॅनलाईन नामांकन प्रक्रियेमुळे उमेदवार घामाघूम

By admin | Updated: July 10, 2015 00:53 IST

जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ९१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया सुरु झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक : कार्यालयात हेलपाटे, उमेदवारांची तारांबळअमरावती : जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ९१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया सुरु झाली आहे. यंदा पहिल्यांदाच संगणकीकृत पद्धतीने नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने लागू केली आहे. मात्र, या प्रक्रियेविषयी अधिक जागृती आयोगाने केली नाही. त्यामुळे उमेदवारांची तारांबळ उडाली आहे. ग्रामीण, दुर्गम भागात बीएसएनएलची सेवा विस्कळीत असल्याने या प्रक्रियेत बाधा येत आहेत.'आॅनलाईन' प्रक्रियेचा पहिलाच प्रयोग थेट ग्रामपंचायत निवडणुकीत झाल्याने नामांकन अर्ज भरताना उमेदवारांची मोठी तारांबळ उडत आहे. शासनाने सेतू केंद्र व महा ई-सेवा केंद्रातून आॅनलाईन अर्ज भरण्याची सेवा उपलब्ध करुन दिली असली तरी येथील जादा काम व सर्व्हरच्या समस्या तसेच अर्ज भरताना एखादा शब्द चुकल्यास पूर्ण अर्ज नव्याने भरावा लागण्याची किचकट प्रक्रिया असल्याने वेळ लागतो. खासगी नेट कॅफेबाहेरदेखील गर्दीमुळे दोन-दोन तास तिष्ठत बसावे लागतात.ग्रामपंचायतीचे इच्छूक उमेदवार हे कमी शिक्षीत आहे व त्यांना संगणक प्रणालीची अधिक माहिती नसल्याने हा गोंधळ उडत आहे. अर्ज भरताना प्रथम वैयक्तिक माहितीचा १० पानी अर्ज निवडणूक कार्यालयातून आणावा लागतो. त्यावरील पहिल्या पानावरील माहितीपत्र (अर्ज कसा भरावा, लागणारी कागदपत्रे कोणती, आदी माहिती) दुसऱ्या पानावर उमेदवारी अर्ज, तिसऱ्या पानावर सहापर्यंत घोषणापत्र आहेत. त्यात अपत्ये, कराचा भरणा शौचालय असल्याची माहिती, दंड दोषारोप नाही, गुन्हा दाखल नाही, तसेच संपत्ती विवरण पत्र याविषयीची माहिती द्यावयाची आहे. सातव्या पानावर चिन्हाची निवड आहे. ही कागदपत्रे राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर 'डाऊन लोड' करायची आहे. नंतर त्याचे प्रिंटआऊटवर सही करून निवडणूक अधिकाऱ्याला विहित वेळेत सादर करायची आहे. एकतर आयोग या पद्धतीला ‘आॅनलाईन’ म्हणजे नंतरही उमेदवारांची फरफट, अशा दुहेरी कात्रीत उमेदवार सापडले आहे. एकतर या प्रक्रियेचा अवलंब करण्यापूर्वी आयोगाद्वारा निवडणूक असणाऱ्या गावात कार्यशाळा घेऊन नागरिकांना या प्रक्रियेची माहिती देणे गरजेचे होते. अशा इच्छूक उमेदवारांच्या प्रक्रिया आहेत. सध्या तरी आॅनलाईन प्रक्रियेमुळे उमेदवार (प्रतिनिधी)