शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नोकरभरती रद्द करा - संघटनांची मागणी

By admin | Updated: November 19, 2014 22:30 IST

यवतमाळ जिल्हा परिषदे प्रमाणेच अमरावती जिल्हा परिषदेत झालेल्या कर्मचारी भरती परीक्षेच्या पेपरफुटीचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे येथील जिल्हा परिषदेची नोकर भरती तातडीने रद्द करावी,

जिल्हा परिषद पदभरती घोटाळा : अनेक पात्र उमेदवारांवर अन्यायअमरावती : यवतमाळ जिल्हा परिषदे प्रमाणेच अमरावती जिल्हा परिषदेत झालेल्या कर्मचारी भरती परीक्षेच्या पेपरफुटीचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे येथील जिल्हा परिषदेची नोकर भरती तातडीने रद्द करावी, यासाठी युवासेना, शिवसेना, एनएसयूआय, युवक काँग्रेस, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आदी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणीही या संघटनांनी केली आहे.काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरतीचे पेपर फुटल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. याप्रकरणी औरंगाबाद येथील आर्थिक गुन्हे शाखेने तेथील टोळीला जेरबंद केले आहे. अमरावती जि.प.मध्ये ६ ते २६ आॅक्टोबर २०१३ मध्ये पदभरती दरम्यान सध्याचे यवतमाळचे जिल्हाधिकारी राहुुल रंजन महिवाल हेच अमरावतीचे जिल्हाधिकारी व निवड समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जि.प.मध्ये कनिष्ठ अभियंता, (१४) विस्तार अधिकारी(६), औषध निर्माण अधिकारी (१), आरोग्य सेवक महिला (२१), आरेखक (१), वरिष्ठ सहायक लिपीक(३),कनिष्ठ सहायक लिपिक(१०) कनिष्ठ सहायक लेखा(२), विस्तार अधिकारी सांख्यिकी(२), लघुलेखक निम्नश्रेणी (२), कनिष्ठ लेखाधिकारी(२), आणि परिचर (६७) अशा १३१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यासाठी लेखी ते तपासणी, मुलाखती, निवड प्रक्रिया महिवाल यांनीच पार पाडली होती. त्यानंतर यवतमाळ जिल्हा परिषदेत २ ते २२ नोव्हेंबर दरम्यान सुमारे १०० विविध पदांच्या लेखी परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच औरंगाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेने उत्तरपत्रिका विकणाऱ्या टोळीतील मकरंद खामणकर, दादासाहेब वाडेकर, भागीनाथ गायके, विनोद वरकड, पोपट कऱ्हाळे या पाच आरोपीना औरंगाबाद येथे अटक केली आहे .