शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

रासायनिक खतांच्या किमतीतील वाढ रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:12 IST

मेघना मडघे यांची मागणी मोर्शी : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी रासायनिक खताचे भाव दुपटीने वाढविले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे ...

मेघना मडघे यांची मागणी

मोर्शी : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी रासायनिक खताचे भाव दुपटीने वाढविले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, तर केंद्र शासनाने दीड लाखाची कर्जमाफी अद्यापही शेतकऱ्यांना दिली नाही. शेतकऱ्यांनी कर्जापायी जीवन संपवू नये, त्याची दखल केंद्र शासनाने घ्यावी व रासायनिक खताच्या वाढलेल्या किमती त्वरित कमी करण्यात याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने नगराध्यक्ष मेघना मडघे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते प्रदीप कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनात येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दिले आहे, तसेच आष्टगाव येथील शेतकरी अतुल म्हाला यांच्या शेतातील दोन वर्षे अगोदर वाळलेल्या संत्रा झाडाचे पैसे अद्यापही मिळाले नाही, असे लाखो शेतकरी संत्रा नुकसानीच्या मोबदल्यापासून वंचित आहे, असे मडघे यांनी सांगितले.