शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

शहरातील ‘त्या’ पारधी बांधवांची हटाव मोहीम

By admin | Updated: October 10, 2015 00:43 IST

‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात अमरावती शहराचा समावेश करण्यात आला असला तरी शहरातील मुख्य चौकात पारधी बांधवांनी मांडलेले बस्तान हे शहरासाठी लाजीरवाणी बाब ठरू लागली आहे.

महापालिकेची कारवाई : पोलीस वाहनांतून धामणगावात सोडलेअमरावती : ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात अमरावती शहराचा समावेश करण्यात आला असला तरी शहरातील मुख्य चौकात पारधी बांधवांनी मांडलेले बस्तान हे शहरासाठी लाजीरवाणी बाब ठरू लागली आहे. परिणामी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार शुक्रवारी पारधी बांधव हटाव मोहीम राबविण्यात आली. पारधी कुटुंबातील ७७ जणांना पोलीस बंदोबस्तात धामणगाव रेल्वे येथील त्यांच्या मूळ गावी नेऊन सोडले, हे विशेष.शहरात राजकमल चौक, तहसील परिसर, जयस्तंभ चौक, रेल्वे स्टेशन, शाम चौक, बापट चौक, सायंसस्कोर मैदान, गांधी चौकात कुटुंबीयांसह रस्त्यालगत वास्तव्यास असलेल्या पारधी बांधवांमुळे घाण, अस्वच्छता, उघड्यावर संसार अन् स्वयंपाक अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. उड्डाणपुलाखाली पारधी बांधवांचा उघड्यावर संसार हे चित्र शहरातील नागरिक उघड्या डोळ्यांनी बघत असताना महापालिका प्रशासन याबाबत कोणतीही कारवाई करीत नसल्याबाबत प्रश्नचिन्ह लावण्यात आले. अगदी महापालिका आयुक्त कार्यालयासमोर हाकेच्या अंतरावर पारधी बांधवांनी उघड्यावर थाटलेला संसार हटविणे प्रशासनापुढे आव्हान होते. मात्र आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी सकाळी ४ वाजता पारधी बांधवांना मुला- बाळांसह हटविण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई दोन ते तीन तास चालली. शहर कोतवालीचे निरीक्षक दिलीप पाटील, अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे, निरीक्षक उमेश सवाई, पोलीस निरीक्षक खराटे, भारत बघेल, किशोर कान्हेरे आदींच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.