शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शी येथे 'सीएए' समर्थन रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

रॅलीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजप, गायत्री परिवार, सहजयोग परिवार, गणपती मंडळ, दुर्गा उत्सव मंडळ, क्रीडा मंडळ, भजनी मंडळ, मठ, मंदिर तसेच विविध धार्मिक संघटनांच्या सदस्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. भारतमातेची प्रतिमा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर रॅलीला सुरुवात झाली.

ठळक मुद्देलक्षवेधी रॅली : माजी कृषिमंत्र्यांकडून प्रारंभ; विविध संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कमोशी : केंद्र शासनाने पारित केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ ९ जानेवारी रोजी मोर्शी येथे लोकाधिकार मंचच्यावतीने लक्षवेधी रॅली काढण्यात आली. सिंबोरा मार्गावरील छत्रपती शिवाजी चौकातून रॅलीला माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या हस्ते प्रारंभ झाला.रॅलीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजप, गायत्री परिवार, सहजयोग परिवार, गणपती मंडळ, दुर्गा उत्सव मंडळ, क्रीडा मंडळ, भजनी मंडळ, मठ, मंदिर तसेच विविध धार्मिक संघटनांच्या सदस्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. भारतमातेची प्रतिमा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली स्थानिक जयस्तंभ चौक, मुख्य बाजारपेठ येथून मार्गक्रमण करीत गांधी चौक, गुजरी बाजार, सूर्योदय चौक मार्गे थेट पंजाबबाबा सभागृहात पोहचली. तेथे रॅलीची सांगता झाली. सीएएच्या समर्थनार्थ शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन यावेळी देण्यात आले.रॅलीत डॉ. वसुधा बोंडे, सागर खेडकर, सोपान कनेरकर, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष राजेश बुरंगे, प्रकाश बुद्धदेव, सुरेश हुकूम, नवीन पेठे, सुरेश बिजवे, राजेश घोडकी, विनोद चिखले, ज्योतिप्रसाद मालवीय, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, भाजपचे तालुकाप्रमुख अजय आगरकर, अशोक खवले, निखिल ओझा, जिल्हा परिषद सदस्य संजय घुलक्षे, प्रमोद हरणे, मनोहर अंगणानी, प्रतिभा राऊत, अश्विनी वानखडे, नीलिमा साहू, किशोर पंचगळे, निखिल कडू, लखन बहादूरकर, शिवा धुर्वे, नितीन राऊत, श्यामसुंदर राठी, सागर पाटील तसेच भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी होते.तीनशे फुटांचा तिरंगातीनशे फूट लांबीचा तिरंगा झेंडा रॅलीचे विशेष आकर्षण ठरले. या रॅलीत सहभागी नागरिकांनी ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा गगनभेदी घोषणा दिल्यात. शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा जाहीर केला.