शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मुदतवाढीनंतर ७४ हजार क्विंटल तूर खरेदी

By admin | Updated: May 21, 2017 00:04 IST

तूर खरेदी केंद्रांना ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर शासनाने चार हजार १५१ शेतकऱ्यांची ७४ हजार ४० क्विंटल तूर खरेदी केली आहे.

केंद्रांची सद्यस्थिती: १२ हजार शेतकऱ्यांना टोकनलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तूर खरेदी केंद्रांना ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर शासनाने चार हजार १५१ शेतकऱ्यांची ७४ हजार ४० क्विंटल तूर खरेदी केली आहे. ११ हजार ८९३ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहेत. अद्याप एक लाख ८८ हजार पोते यार्डात पडून आहेत.केंद्रांना मुदतवाढीच्या निर्णयानंतर नाफेडव्दारा आज तारखेपर्यंत ४ हजार १५१ शेतकऱ्यांची ७४ हजार ४० क्विंटल तूर खरेदी केली आहे. यामध्ये चांदूरबाजार केंद्रावर ६९४ शेतकऱ्यांची १२,९९० क्विंटल चांदूररेल्वेला ३४० शेतकऱ्यांची ५,४०३ क्विंटल, दर्यापूर केंद्रावर २२३ शेतकऱ्यांची ४,७८७ क्विंटल, धामणगाव केंद्रावर ६९० शेतकऱ्यांची १०,४३९ क्विंटल, मोर्शी केंद्रावर १४७ शेतकऱ्यांची २,९४३ क्विंटल. नांदगाव केंद्रावर २३६ शेतकरयांची ५,०२९ क्विंटल, तिवसा केंद्रावर ४० शेतकऱ्यांची ५९८ क्विंटल,व वरुड केंद्रावर ७५१ शेतकऱ्यांची ११,९७५ क्विंटल तूर नाफेदव्दारा खरेदी करण्यात आली आहे.शुक्रवारी या सर्व ११ ही केंद्रावर ९२६ शेतकऱ्यांची १५,७२८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये अचलपूरला २२४५ क्विंटल, अमरावती १०४४, अंजनगाव १३६१, चांदूरबाजार १४५०, चांदूररेल्वे ११९८, दर्यापूर ११४२, धामणगाव रेल्वे ३०१४, मोर्शी ९२१, नांदगाव १११९, तिवसा २०४६ व वरूड केंद्रावर १८६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.बाजार समितीच्या फोननंतर आणावी तूरशेतकऱ्यांनी तूर विक्रीला आनन्यापूर्वी बाजार समिंतीमध्ये सातबारा, पिकपेरा, आधारकार्ड झेरॉक्स,यापूर्वी तूर विकली बाजार समितीचे नाव, विक्री तपसील,भ्रमनध्वनी क्रमांक, बँक खाते तपशील दिल्यानंतर शेतकऱ्याला टोकन देण्यात येईल. क्रमवारीनुसार ज्यावेळी नंबर येईल त्यावेळी बाजार समितीव्दारा फोन करण्यात येईल. त्यावेळी शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणावी, संभाव्य पावसापासून नुकसान होणार नाही व बाजार समित्यांमधील गर्दी कमी होईल, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी केले आहे.११ हजार शेतकऱ्यांना दिले टोकनसद्यस्थितीत सर्वच केंद्रावर ११,८९३ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहे. यामध्ये अचलपूर १,४१३, अमरावती १,८२३, अंजनगाव सुर्जी१, ३७८, चांदूरबाजार ७०९, चांदूररेल्वे, ५८४,दर्यापूर १,२८१, धामणगाव रेल्वे ८६३, मोर्शी १,०२४, नांदगाव खंडेश्वर १,१२४, तिवसा ३७५, वरुड १,२८२ व धारणी केंद्रावर ३३ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहे.