शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

चार एकरातील ऊस जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 22:59 IST

येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या ऐवजपूर शिवारात आग लागल्याने ४ एकरांतील ऊसाचे पीक जळाल्याची घटना शनिवारी घडली. शेताच्या काठावरून गेलेल्या ३३ केव्ही वीज वाहिनीच्या स्पार्किंगमुळे सदर आग लागल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देशॉटसर्किट : वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार, नागरिकांनी केले होते सतर्क

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या ऐवजपूर शिवारात आग लागल्याने ४ एकरांतील ऊसाचे पीक जळाल्याची घटना शनिवारी घडली. शेताच्या काठावरून गेलेल्या ३३ केव्ही वीज वाहिनीच्या स्पार्किंगमुळे सदर आग लागल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी स्पार्किंगमुळे आगी लागत असताना व सदर समस्या वीज वितरण कंपनीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्या निवारण करीत नसल्याचा आरोप शेतकºयाने केला.शहराच्या लगतच असलेल्या खेड बाबुजी व मौजे ऐवजपूर शेत सर्व्हे नं. १२८, २०/२, २०/२ ब, २०/२ क मध्ये हिंमत हेंड व गोपाल हेंड यांचे शेत आहे. येथील स्पार्किंगच्या घटनांबाबत शेतकºयांनी वीज वितरण कंपनीला सूचना दिल्या असताना यावर उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे या शेतकºयाच्या शेतातील अर्धा एकराचे निंबूची झाडे, २० ते ३० फणसाची झाडे व इतरही फळझाडे व चार एकरांचा उभा ऊस अंदाजे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले. त्यामुळे आधीच शेतकरी अर्थिक संकटात असताना वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्यावर संकट कोसळले आहे. या घटनेची चौकशी आदेश आ.रमेश बुंदिले यांनी संबंधित विभागाला दिले असून, अंजनगावचे सहायक एपीआय शेख करीत आहेत.या धोकादायक वीज वाहिनीची आम्ही दोन वर्षांपासून माहिती देत आहे. अशीच घटना गतवर्षी घडली असताना वीज वितरण कंपनीने या गंभीर बाबीची दखल घेतली नाही. परिणामी आज आमचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ह्याला सर्वस्वी जबाबदार वीज वितरण कंपनी आहे.- गोपाल हेंड,शेतकरी, ऐवजपूरसदरची विद्युत वाहिनी ३३ केव्हीची असून, ती चिखलदरा डिव्हीजनची असल्याने देखभालीची जबाबदारी चिखलदरा कार्यालयाची आहे. याबाबत आम्ही त्यांना वेळोवेळी कळविले. सदर घटनेचा पंचनामा केला असून, तसा नुकसानीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे.- प्रदीप हिवे, सहायक अभियंता, अंजनगाव