शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये सराफा व्यवसाय कोलमडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST

मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांतच सोन्या, चांदीचा व्यापार होतो. याच कालावधीत लॉकडाऊन लागले. त्याचा मोठा फटका सराफा व्यापाऱ्यांना बसला. सराफा बाजारात छोटे-मोठे सुमारे २०० व्यावसायिक आहेत. संपूर्ण बाजारपेठ शेतकरी, शेतमजूर यांच्यावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांजवळ पैसा नसल्याने बाजारात ग्राहकी नाही. त्यातच सोन्याचे भाव प्रतीग्रॅम ६० हजारांच्या आसपास झाले होते.

ठळक मुद्दे५ ते १० टक्केच ग्राहकी : सराफा बाजारात २०० व्यावसायिक

मनीष कहाते।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील जवाहर गेटच्या आत असलेल्या सराफा बाजारामध्ये लॉकडाऊनच्या काळात सोन्या, चांदीच्या व्यापाराची कोरोडो रुपयंची होणारी उलाढाल ठप्प झाली आहे. आजही सराफा बाजारात ग्राहकांची केवळ ५ ते १० टक्केच वर्दळ आहे. त्यातच पार्कींग नसल्याने अर्धा व्यापार संपला आल्याचे सराफा व्यापारी असोशियन ने सांगितले.मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांतच सोन्या, चांदीचा व्यापार होतो. याच कालावधीत लॉकडाऊन लागले. त्याचा मोठा फटका सराफा व्यापाऱ्यांना बसला. सराफा बाजारात छोटे-मोठे सुमारे २०० व्यावसायिक आहेत. संपूर्ण बाजारपेठ शेतकरी, शेतमजूर यांच्यावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांजवळ पैसा नसल्याने बाजारात ग्राहकी नाही. त्यातच सोन्याचे भाव प्रतीग्रॅम ६० हजारांच्या आसपास झाले होते. भाव ६५ ते ७० हजारांच्या घरात जातील असा अंदाज बहुतांश व्यापाऱ्यांनी बांधल्यामुळे ५५ ते ६० हजारांच्या भावात सोन्याची साठवणूक केली. परंतु भाव नंतर कमी होत गेले. हल्ली ५१ हजारांच्या घरात सोन्याचे भाव आहेत. सोने साठवून ठेवलेल्या व्यापाऱ्यांचे त्यामुळे नुकसान झाले आहे. व्यापाºयांना तेजीचा फायदा व्यापाऱ्यांना झालाच नाही. ज्यांच्या घरी लग्नादी कार्ये आहेत अशांनी चढ्या भावाने सोने खरेदी केले खरे परंतु तशा ग्राहकांची संख्या अल्प आहे.

सराफात ६०० कारागीरशहरात मोठमोठे शोरू म लागले आहेत. पार्कींगची भरपूर जागा उपलब्ध आहे. भावामध्ये विशेष तफावत नाही. त्यामुळे सराफा बाजारातील ग्राहक कमी झाले आहे. सराफा बाजारावर सुमारे ५०० ते ६०० कारागीर अवलंबून आहेत. सेल्समन आहेत. लॉकडाऊनमध्ये कारागीरांना व्यापाऱ्यांनी आर्थिक मदत केली आहे. 

कलकत्ता, मुंबई, जळगावातून येते सोने, चांदी, डायमंडसरफा बाजारात कलकत्ता, मुंबई, जळगाव इत्यादी बाजारपेठेतून सोने, चांदी आणि डायमंड येतात. काही चांदीच्या वस्तू येथेच तयार होतात. सोन्याचे मोठ्या प्रमाणात तयार दागिने मुंबईहून येथे येतात. लॉकडाऊनच्या काळात सोने व्यापाºयात अंदाजे ३५ ते ४० कोटी रू पयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यापारी असोसिएशनने व्यक्त केला. अलिकडे ग्राहक पिढीजात सराफा दुकानदारांकडून खरेदी न करता इतरत्र सोन्याचे दागिणे खरेदी करीत आहे. येथे साईनगर, कंवर नगर, मोतीनगर, राठीनगर, बडनेरा रोड, जापेठ इत्यादी भागातील मिळून ४०० पेक्षा अधिक सोन्या चांदीची दुकाने आहेत. मुख्य सराफा बाजारावार त्याचाही विपरीत परिणाम झाला आहे.

टॅग्स :Marketबाजार