शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

बोराळ्याच्या शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा

By admin | Updated: July 8, 2015 00:30 IST

तालुक्यातील बोराळा येथील शेकार यांच्या शेतातील रोहित्रावरून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीजपुरवठा गेला आहे.

अन्याय : मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्रचांदूरबाजार : तालुक्यातील बोराळा येथील शेकार यांच्या शेतातील रोहित्रावरून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीजपुरवठा गेला आहे. या रोहित्रावर मर्यादेपेक्षा अधिक वीज जोडण्या दिल्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक वीजपुरवठा होत नाही. या अतिरिक्त जोडण्या देण्यात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ‘मलिदा’ लाटल्याचाही आरोप या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केला आहे. गेल्या दोन वर्षापासून सदर १४ शेतकरी या रोहित्रावरील जोडण्या कमी करून नवीन रोहीत्र देण्याची मागणी करीत आहेत. मात्र सन २०१३ मध्ये नवीन रोहीत्र मंजूर होऊनसुद्धा वितरण कंपनीने नवीन रोहीत्र तर बसविले नाही व जुन्या रोहित्रावरील अतिरिक्त जोडण्या कमी केल्या नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षी एकाही शेतकऱ्यांचे ओलीत होऊ शकले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांवर ‘मानवनिर्मित दुष्काळ’ ओढवला गेला. अद्यापही जुन्या रोहित्रावरील जोडण्या कमी करण्यात आल्या नाही व नवीन रोहीत्रही बसविण्यात आले नाही. त्यामुळे पुन्हा मानवनिर्मित दुष्काळ ओढवण्याची भीती या १४ शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. रोहित्रावरील अमर्याद जोडण्या व नवीन रोहीत्र बसविले नसल्यामुळे बोराळा येथील १८ शेतकऱ्यांचे सुमारे १२५ एकरांवरील सिंचन रखडले आहे. (तालुका प्रतिनिधी)विनंती अर्ज विद्युत कार्यालयात पडूनतालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कृषिपंपाला वीजपुरवठा देण्यासाठी राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात केलेले विनंती अर्ज धूळ खात पडून आहेत. परिणामी शेतकरी वीज जोडणीपासून वंचित आहेत.