शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

मुख्याधिकाऱ्यांच्या ‘अप-डाऊन’ला ब्रेक

By admin | Updated: May 26, 2017 01:49 IST

नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना ‘अप-डाऊन’ करणे आता महागात पडणार आहे.

मुख्यालयी राहणे बंधनकारक : अन्यथा कारवाईचा बडगालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना ‘अप-डाऊन’ करणे आता महागात पडणार आहे. जे मुख्याधिकारी मुख्यालयी राहणार नाही, अशांवर शिस्तभंगाचा बडगा उगारण्याचा पुनरूच्चार राज्य सरकारने केला आहे. नगरविकास विभागाने १९ मे रोजी पुन्हा परिपत्रक काढून मुख्याधिकाऱ्यांनी मुख्यालयातच उपस्थित राहावे, अशा सूचना दिल्या आहेत. या निर्णयाने मुख्याधिकाऱ्यांच्या ‘अप-डाऊन’ संस्कृतीला ब्रेक लागणार आहे.प्रत्येक नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी मुख्य अधिकारी नेमण्याची तरतूद आहे. मुख्य अधिकारी हा संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रशासकीय प्रमुख आहे. नागरिकांना जीवनावश्यक व दैनंदिन स्वरुपाच्या कामाच्या निमित्ताने संबंधित नागरी स्थानिक संस्थेशी सातत्याने संबंध येत असतो. मुख्यालयी राहणे अनिवार्य असल्याच्या सूचना देण्यात आल्या. अन्यथा शिस्तभंगविषयी कार्यवाही प्रस्तावित करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारीसूचनांचे पुनरूच्चार करण्यात येत असून सर्व नगर परिषद,नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित असणे अनिवार्य आहे. तसेच सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील नगरपरिषद मुख्याधिकारी त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहतील याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश नगरविकासने दिल्या आहेत.