शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकाऱ्यांच्या ‘अप-डाऊन’ला ब्रेक

By admin | Updated: May 26, 2017 01:49 IST

नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना ‘अप-डाऊन’ करणे आता महागात पडणार आहे.

मुख्यालयी राहणे बंधनकारक : अन्यथा कारवाईचा बडगालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना ‘अप-डाऊन’ करणे आता महागात पडणार आहे. जे मुख्याधिकारी मुख्यालयी राहणार नाही, अशांवर शिस्तभंगाचा बडगा उगारण्याचा पुनरूच्चार राज्य सरकारने केला आहे. नगरविकास विभागाने १९ मे रोजी पुन्हा परिपत्रक काढून मुख्याधिकाऱ्यांनी मुख्यालयातच उपस्थित राहावे, अशा सूचना दिल्या आहेत. या निर्णयाने मुख्याधिकाऱ्यांच्या ‘अप-डाऊन’ संस्कृतीला ब्रेक लागणार आहे.प्रत्येक नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी मुख्य अधिकारी नेमण्याची तरतूद आहे. मुख्य अधिकारी हा संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रशासकीय प्रमुख आहे. नागरिकांना जीवनावश्यक व दैनंदिन स्वरुपाच्या कामाच्या निमित्ताने संबंधित नागरी स्थानिक संस्थेशी सातत्याने संबंध येत असतो. मुख्यालयी राहणे अनिवार्य असल्याच्या सूचना देण्यात आल्या. अन्यथा शिस्तभंगविषयी कार्यवाही प्रस्तावित करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारीसूचनांचे पुनरूच्चार करण्यात येत असून सर्व नगर परिषद,नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित असणे अनिवार्य आहे. तसेच सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील नगरपरिषद मुख्याधिकारी त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहतील याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश नगरविकासने दिल्या आहेत.