शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

ऊर्ध्व वर्धाच्या कालव्यात दोघे गेले वाहून; तिवसा, मोर्शी येथील उजव्या कालव्यातील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 19:10 IST

तिवसा/मोर्शी (अमरावती) : विविध ठिकाणी घडलेल्या दोन घटनांमध्ये ऊर्ध्व वर्धा धरणाच्या उजव्या कालव्यात बडून दोघांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी उघडकीस आले. राजू विठ्ठल बोरावार (१९, रा. गिट्टी खदान, मोर्शी) व नीलेश गणेश आसोडे (१९, रा. शेंदूरजना बाजार, तिवसा) अशी मृतांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, तिवसा तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावरील शेंदूरजना बाजार ...

तिवसा/मोर्शी (अमरावती) : विविध ठिकाणी घडलेल्या दोन घटनांमध्ये ऊर्ध्व वर्धा धरणाच्या उजव्या कालव्यात बडून दोघांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी उघडकीस आले. राजू विठ्ठल बोरावार (१९, रा. गिट्टी खदान, मोर्शी) व नीलेश गणेश आसोडे (१९, रा. शेंदूरजना बाजार, तिवसा) अशी मृतांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, तिवसा तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावरील शेंदूरजना बाजार येथील शेतकरी गणेश आसोडे यांच्या शेतातून त्यांचा मुलगा नीलेश हा भाजीपाला आणत होता. भाजीपाला धुण्यासाठी तो कालव्यात उतरला. त्याच्या मागेच वडील उभे होते. दरम्यान, पाय घसरून पडल्याने तो बारा फूट खोल कालव्यात पडला. त्याला वाचविण्याचे वडिलांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. पोहता येत नसल्याने व कालव्याचे पाणी वाहते असल्याने तो तग धरू शकला नाही व यातच त्याचा मृत्यू झाला. वृत्त लिहिस्तोवर नीलेशचा मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू होती. वडिलांदेखत तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुसरी घटना मोर्शी तालुक्यात रविवारी घडली. येथील गिट्टी खदान परिसरात राहणारा राजू विठ्ठल बोरावार धरणातून निघणाºया कालव्यातून मासेमारी करून परत येत असताना शौचास गेला. कालव्यात उतरत असताना त्याचा पाय घसरल्याने तो वेगवान प्रवाहात सापडला. यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. सोमवारी सकाळी त्याचा मृतहेद घटनास्थळापासून अर्धा किमी अंतरावर सापडला. ज्या ठिकाणी तो बुडाला, ते ठिकाण धरणापासून केवळ ५० फूट अंतरावर आहे. येथे कालव्याची खोली अंदाजे १५ फूट आहे. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, पुढील तपास मोर्शीचे ठाणेदार राजेश राठोेड करीत आहेत. उजवा कालवा मोर्शी, तिवसा धामणगाव व वर्धा जिल्ह्यातील पुलगावपासून पुढे जातो.

टॅग्स :Amravatiअमरावती